मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी
इगतपुरी :- नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. मायलेकांमधील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेची धारदार शस्त्राने वार करुन हत्या केल्याची घटना इगतपुरी शहरातील गायकवाड नगर येथे घडली आहे.
गायकवाड नगर राहणाऱ्या जकीया शेख या माय लेखीचे भांडण सुरू होते ते सोडवण्यासाठी गेल्या होते त्यामुळे त्यांची दुर्दैव हत्या करण्यात आली आहे. मुख्य आरोपी आणि त्याच्या आईचे भांडण झाले होते. ते सोडवण्यासाठी मयत महिला गेली होती. मात्र वाद अधिकच वाढत गेला आणि आरोपीने आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने महिलेची हत्या केली. घटनेनंतर सर्व सातही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. याप्रकरणी इगतपुरी पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपींना अटक केले असून, पोलीस काही आरोपींचा शोध घेत आहेत.
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मो 9764268694 चंद्रपूर, दि. 18 : महाराष्ट्र विधानसभा…
राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…
*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…