अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील रोहनखेडा येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. येथील शेत शिवारात आज रविवारी १२ मे ला दुपारी ३ वाजताच्या सुमारास वादळीवारा व विजेच्या कडकडा सह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी शेतकरी श्रीहरी जानराव वानखेडे यांच्या शेतामध्ये बांधून असलेल्या बैलजोडी वर विज पडून बैलजोडी जागीच ठार झाली. यात शेतकरी श्रीहरी यांचे जवळपास १ लाख रुपयाचे नुकसान झाले.
ऐन खरीब हंगामाच्या तोंडावर बैलजोडीचा असा दुर्दवी मृत्यू झाल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळे असुन शेतीची मशागत कशी करावी असा प्रश्न शेतकरी श्रीहरी यांच्या समोर उभा ठाकला आहे. शासनाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.
देवेंद्र सिरसाट हिंगणा तालुका नागपूर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री…
मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना…
* सरकारच्या अपयशाचा मांडणार लेखाजोखा* मधुकर गोंगले,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं.9420751809 गडचिरोली :: गडचिरोली जिल्हा काँग्रेस…
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक: 17 सप्टेंबर 2024 रोज…
खासदार अमर काळे, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या उपस्थितीत केला राष्ट्रवादित पक्ष प्रवेश. मुकेश चौधरी…