Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला भंडारा जिल्हात लावण्यात येत होता बालविवाह मग झाल की सर्व संपल.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 23, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला भंडारा जिल्हात लावण्यात येत होता बालविवाह मग झाल की सर्व संपल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विक्की डोके लाखांदूर तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भंडारा:- जिल्हातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला भंडारा जिल्हात बालविवाह लावण्यात येत होता. तारीख वेळ ठरली, जागा पण ठरली मग याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास विभाग भंडारा व चाईल्ड लाईन भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने अल्पवयीन मुलीचे गाव गाठत बाल विवाह रोखण्यात यश आले.

काय आहे घटना…
चाईल्ड लाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर दुपारच्या सुमारास एक गोपनीय कॉल आला. सायंकाळी 7 वाजता मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील गावात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या विवाहाचा घाट घातला जात आहे. हा बालविवाह रोखण्यात यावा. आलेल्या कॉलची पडताळणी करून माहिती खरी असल्याची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर विवाहस्थळी पोहोचून बालविवाह रोखण्यात आला. जिल्हा महिला व बाल विकास विभाग भंडारा व चाईल्ड लाईन भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने अल्पवयीन मुलीचे गाव गाठत बाल विवाह मोडून काढन्यात आला आहे.

काय आहे बाल विवाह..
कायद्यानुसार, एखाद्या मुलाने विशिष्ट वयापर्यंत पोहोचण्यापूर्वी, म्हणजे मूल अद्याप अल्पवयीन असतानाच लग्न केले तेव्हा बालविवाह होतो. हे मुलांच्या मानवी हक्कांना धोक्यात आणते. ज्यामध्ये त्यांचे बालपण त्यांच्यापासून हिरावून घेतले जाते ज्याबद्दल ते पूर्णपणे अनभिज्ञ असतात. त्यांच्यासोबत काय चालले आहे याची त्यांना कल्पना नाही. या प्रथेचा बळी कोवळ्या वयाची मुल ठरतात. कारण या प्रकरणात, केवळ लहान मुलीचे लग्न लहान मुलाशीच होत नाही, तर तिच्यापेक्षा काही वर्षे ज्येष्ठ असलेल्या मोठ्या मुलाशीही तिचे लग्न होते. यामुळे त्यांचे आयुष्यभर मोठे शारीरिक आणि मानसिक परिणाम होतात.

Previous Post

कोयता गैंग मधील पिस्टल मधुन गोळीबार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारे सदस्यास गुन्हे शाखा युनिट 3 कडून 48 तासामध्ये अटक

Next Post

सावनेर नगरपरिषद मधील लाचखोर अभियंता नितीन मदनकर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सावनेर नगरपरिषद मधील लाचखोर अभियंता नितीन मदनकर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.

सावनेर नगरपरिषद मधील लाचखोर अभियंता नितीन मदनकर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In