Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home मराठवाडा

होय हे गारपीठ आणि अवकाळी पर्यटनच आहे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार याचं विरोधकांना प्रतिउत्तर

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 10, 2023
in मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
होय हे गारपीठ आणि अवकाळी पर्यटनच आहे, कृषी मंत्री अब्दुल सत्तार याचं विरोधकांना प्रतिउत्तर
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात अनेक जिल्हात अवकाळी पाऊस कहर केला आहे. त्यात बीड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडाजवळ आलेला घास या पाऊसात वाहून गेला असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. त्यात आता राजकीय भाष्य सुरू आहे.

अवकाळी पाऊसाने नुकसान झालेल्या भागाचा राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी केली. यावेळी विरोधक खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार प्रहार केला. यांना पर्यटन वाटत असेल, होय हे गारपीठ आणि अवकाळी पर्यटनच आहे. गारपीटमुळे झालेलं नुकसान पाहणे हे आमचं पर्यटनच आहे? असे म्हणत अब्दुल सत्तार यांनी संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना म्हटलं आहे. संजय राऊत यांनी अवकाळी आणि गारपीटीला पर्यटन म्हणून वक्तव्य केल्यानं, चर्चेला उधाण आलं होतं. त्याला सत्तार यांनी उत्तर दिले आहे.

बीड जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट झाली. यामुळे पिके नष्ट झाली. शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अवकाळी आणि गारपीटग्रस्त कोळवाडी, धनगरवाडी, पोखरी, पिंपरनई या गावातील नुकसानग्रस्त शेतपिकांची अब्दुल सत्तार यांनी पाहणी केली, यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले, की आम्ही शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन अवकाळीची पाहणी करतोय. शेतकऱ्यांचं बांधावर जाऊन दुःख समजून घेतो. हे जर संजय राऊत यांना पर्यटन वाटत असेल, तर होय हे अवकाळी पर्यटनच आहे. आयोध्याला जाणारे पर्यटन नाही, तर पवित्र ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी जावून धनुष्यबाणाचं पूजन करणार आहोत. त्यानंतर जो विरोधकाकडे बाण येईल ते त्याला उत्तर मिळेल, असे म्हणत अब्दुल सत्तार यांनी संजय राऊत यांच्या टीकेला प्रतिउत्तर दिले

Previous Post

ठाणे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना तंग करण्यासाठी वापर; मला एकच माहिती आहे ‘लढेगा साला…मरेगा नहीं’ : जितेंद्र आव्हाड

Next Post

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अक्षम्य अवमान करणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही, सावरकर गौरवयात्रा प्रसंगी हंसराज अहीर यांचे प्रतिपादन

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अक्षम्य अवमान करणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही, सावरकर गौरवयात्रा प्रसंगी हंसराज अहीर यांचे प्रतिपादन

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अक्षम्य अवमान करणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही, सावरकर गौरवयात्रा प्रसंगी हंसराज अहीर यांचे प्रतिपादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In