आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मोबा. 8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- 15 ऑगस्ट रोजी भारत आपला 76 वा अमृत महोत्सव साजरा केला 76 व्या स्वातंत्र्यदिना निमित्त वर्धा जिल्हा परिषदेने अभिनव उपक्रम राबवत सुंदर रांगोळी काढून उत्सव साजरा करण्यात आला. भारतात एखादा सण साजरा करायचा म्हटला आणि रांगोळी नाही. हे क्वचितच घडत असेल. समारंभाला रांगोळी काढणे ही आपली भारतीय संस्कृती आहे. रांगोळीमुळे सणात समृद्धी येते, असे मानले जाते. अशातच 15 ऑगस्ट रोजी भारत आपला 76 वा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यात चार हजार चौरस फुटांची रांगोळी काढून हा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 976644548/7385445348
राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…
*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…
विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…