युवराज मेश्राम नागपूर जिल्हा प्रतिनिधी
नागपूर:- 3 जुलै 2022 ते पासून 20 जुलै 2022 पर्यंत अतिदृष्टी झाल्यामुळे उमरेड, भिवापूर,कुही,तालुक्या मध्ये शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.ग्रामीणच्या काही गावांमध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी शिरून घरे शुध्दा पडली आहे.त्यामुळे महाराष्ट्र सरकारने त्वरित पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांवर असलेले कर्ज आणि अटीदुष्टीच्या काळात शेतकऱ्यांचे पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे त्यांना त्वरित मदत करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन वंचित बहुजन आघाळी उमरेड विधान सभा क्षेत्रातील हर्षानंद भगत नागपूर जिल्हा सचिव ग्रामीण यांच्या नेतृवात तहशिलदार साहेब संदीप पुंडेकर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी संजय मेश्राम सदस्य नागपूर जिल्हा ग्रामीण, संजीव लोखंडे कामगार संयोजक उमरेड तालुका कामगार अध्यक्ष, विनोद वाघमारे, हर्षु मस्के, गुलास करप, दिनेश कांबळे, शरद आटे, शिवसागर तांबे, मनीष गायकवाड, शैलेश लोखंडे, रमेश लांबसोंगे, प्रेम लांबसोंगे, मुकेश बहादुरे, समीर गोरघाटे, जितेंद्र सवाईकर, संदेश मेश्राम, साहिल शेरकी, सिद्धार्थ फुले इत्यादी उपस्थित होते.
राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल…
*कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष आयु, किशोर तेलतुंबडे यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार* सौ.…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय बौद्ध महासभा तालुका…
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथून एक खळबळजनक घटना समोर…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- माजी राष्ट्रपती डॉ.…
विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दि.14 ऑक्टोबर 2024 सोमवार…