Tuesday, April 21, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

सौन्दर्य, श्रीमंती सर्वस्व नसते.. पण मन सुंदर असेल तर चिरकाल टिकेल.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 26, 2022
in Uncategorized, देश विदेश, मनोरंजन
0 0
0
सौन्दर्य, श्रीमंती सर्वस्व नसते.. पण मन सुंदर असेल तर चिरकाल टिकेल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

लेखिका – प्रिया मेश्राम

लग्नानंतर सर्व सुखसोयी असूनही, नवरा, कुटुंब अगदी स्वप्नाच्या पलीकडे त्या मुलीला मिळालं असूनही. असं काय कमी पडल.. त्या विषयावर चर्चा करायला पाहिजे. हवं तर भांडून व्यक्त व्हायला पाहिजे. पण समोरच्याला कळेल कस नक्की काय चुकत, काय कमी पडतं…

तिला पुढील शिक्षण घ्यायचं होत, त्यामुळे तिच्या शिक्षणासाठी ट्युशन क्लासेस लावले शिक्षणामुळे बुद्धीचा विकास होतो अस बोलतात पण तिचा शिक्षणाने परिवाराला अंधारमय खाईत नेले. ट्युशन क्लासेस मध्ये तिचं शिक्षकांशी प्रेम सूत जुडल. आणि शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या पवित्र नात्याला कलंकित केलं. या प्रेम प्रकरणाची माहिती घरी माहीत झाल्यावर पुन्हा एक संधी संसार करण्याची व मागचं सर्व विसरण्याची संधी दिलीय. पण तरीही ती ट्युशन क्लासच्या शिक्षकांशी सोबत ती पळून जाण्यात यशस्वी झालीय. त्याच्या भावी जीवनाचा बघितलेल्या स्वप्नचा पूर्णत्व चुराडा झाला.

उलट हुंडाबळी, छळ अशी आरोप करून कोर्टात केस टाकले. हा धक्का तो पचवू शकला नाही. प्रवासात हार्डअटॅक ने जागीच मरणं आलें. लाखो पैसा, वेळ, मानसिक त्रास, आरोप वैगेरे सहन करून शेवटी मन खंबीर नसल्याने ते सहन करण्यापलीकडे गेलं आणि एका क्षणात संपून आयुष्य संपलं.

काय कामात आलं?
कष्टाने मिळवलेलं यश, पैसा, प्रसिद्धी, रूप, सौदंर्य, काहीच नाही. वरवर प्रेमात पडून, आवडीचं हाच व्यक्ती मिळावं ही अपेक्षा, यापेक्षाही महत्वाच ते टिकवायला प्रामाणिक, आदर करणारा, जपणारा, लक्ष देणारा, यश गाठताना साथ देणारा, उंच भरारी घेतांना आपल्या सोबत भरारी घेणारा. समजून घेणारा एक जोडीदार हवा असते. तोच / तिचं शेवटपर्यंत साथ देते. बाह्य सौन्दर्य मिटणारच आहे. पण मन सुंदर असेल तर चिरकाल टिकेल.

Previous Post

रेल्वे पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला माझ्या नवऱ्याचा मृत्यु, मृताच्या पत्नीचा खळबळजनक आरोप.

Next Post

देशातील सर्व टोलनाके होणार लवकरच कायमचे बंद…

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
देशातील सर्व टोलनाके होणार लवकरच कायमचे बंद…

देशातील सर्व टोलनाके होणार लवकरच कायमचे बंद…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In