आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो. 8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारत हा कृषि प्रधान देश आहे. हा देशाचे भविष्य शेतकरा वर अवलंबून आहे परंतु आज संपूर्ण देशात शेतकराची दैनदिन अवस्था झाली आहे रोज शेतात राबतो कष्ट करतो पंरतु त्यानचा मिळकतिच्या वाटा मिळत नाही योग्य तो शेतमालाला भाव नाही दुसरी कडे खत, बि – बियाणा चे भाव गगणाला भिडले महागाई चा भस्मासुर पेट घेत आहे अशा परिस्थतिमुळे नाईलाजाने शेतकरी आत्महत्या वाढला आहे. यावर कर्ज माफी हे उपाययोजना नाही या समस्येचा संपूर्ण नायनाट करण्याकरीता ठोस पाऊल उचलने गरजेचे आहे. त्या तेंलगणा राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात पण शेतकऱ्यांसाठी योजना राबवने तसेच नौकरी करणाराल्या निवृत्ति वेतन मिळते त्या धरती वर शेतकरा ना वयाचा 60 वर्षी मासीक वेतन कमित कमी 5000 रूपये देणे गरजेचे आहे.
जर या देशात 5 वर्ष राजकीय व सामाजिक कार्य केला नंतर 1 लाख महिना पगार आणि पेन्शन आमदार, खासदार व मंत्री यांना मिळत असेल तर मग शेतकऱ्यांना का नाही. शेतकऱ्यांनी आपल्या घामानी पिकवलेल्या मातीचा वाटा शेतकऱ्याना मिळालाच पाहिजे. जेणे करून शेतकरी सुखाने जगु शकेल. देशातील शेतकरी जगला तरच देश वाचेल नाही तर आपली काय परिस्थति होईल याचा अंदाज आपण करू शकत नाही.
त्यामुळे शेतकऱ्याच्या या विदारक परस्थितीचा विचार करून सरकारने ताबडतोब कार्यवाही करावी अशा मागणीचे निवेदन भारत राष्ट्र समितिचा वतीने उपविभागीय अधिकारी हिंगणघाट मार्फत प्रतंप्रधान नरेन्द्र मोदी भारत सरकार, मुख्यमंत्री एकनाथ शिदे, महाराष्ट्र राज्य याना देण्यात आले.
यावेळी मनीष कांबळे, दिलीप भाऊ कहूरके, प्रदिप कोल्हे, जिवन उरकुडे, गौतम सुटे, संतोष गाले, दुर्योदन बाळबुदे (संरपच), प्रणय पाटील (उपसंरपंच) चारूदत आटे, अरूण मासुरकर, नंदा मासुरकर, करूना शंभरकर, चन्द्रभागा मासुरकर, रमा घवघवे, गिरजा मासुरकर, बाहुलाबाई मासुरकर, मुनिया केवत, श्वेता मासुरकर, सिमा साखरकर, विठ्ठल मासुरकर, ऋषी गोटे, धिरज भगत, शेखर माहाजन, राजु तिजारे, प्रणय बावणे, रूपेश कामडी, अजय बरडे, प्रभाकर मडावी, प्रदिप मानिकपूरे इत्यादि मान्यवर कार्यकर्ता उपस्थिति होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348