Friday, March 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

समृद्धी महामार्गावर गोतस्करी पोलिसांनी केला ट्रकचा पाठलाग, 3 ठिकाणी नाकाबंदी तोडून ट्रक प्रसार, मग गुन्हा दाखल.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 29, 2024
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
समृद्धी महामार्गावर गोतस्करी पोलिसांनी केला ट्रकचा पाठलाग, 3 ठिकाणी नाकाबंदी तोडून ट्रक प्रसार, मग गुन्हा दाखल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- समृद्धी महामार्गावरील वर्धा जिल्ह्यातून जाणाऱ्या भागात एक ट्रक रविवारी (ता. २८) दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास संशयास्पदरीत्या प्रवास करताना पोलिसांना दिसून आला. वर्धा पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केल्याचे ट्रकचालकाच्या लक्षात आल्यानंतर तो वेगाने ट्रक पळवू लागला. पोलिसांनी अतिरिक्त कुमक बोलावून ट्रकला थांबवण्याचे प्रयत्न केले. तीन ठिकाणी असलेली नाकाबंदी तोडून तो ट्रक नागपूरच्या दिशेने पळाला.

अकोल्यावरून नागपूरच्या दिशेने प्रवास करणाऱ्या शिवसेनेच्या अकोला जिल्ह्यातील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना तो ट्रक दिसला व त्यांनीही त्या ट्रक पाठलाग सुरू केला. अनेक वाहन पाठलाग करत असताना त्या ट्रकने नागपुर जिल्ह्यात प्रवेश करत समृद्धी महामार्ग सोडले.

हिंगणा तालुक्यात एका निर्जन ठिकाणी ट्रक सोडून ट्रकमधील तिघे जण पळून गेले. पोलिसांनी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्या ट्रकला उघडले तेव्हा त्यामध्ये 50 पेक्षा जास्त गाई अत्यंत दाटीवाटीने कोंबून बांधण्यात आल्याचे दिसून आले. अत्यंत दाटीवाटीने बांधल्यामुळे त्यापैकी अनेक गाईंचा मृत्यू झाला होता. तर अनेक गाई गंभीररीत्या जखमी अवस्थेत होत्या. पोलिसांनी अज्ञात गोतस्करांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोधसुरू केला आहे.

Tags: क्राईमनागपुरवर्धा पोलीस
Previous Post

ब्लड कॅन्सरग्रस्त बालकास दिला मदतीचा हात, उपचाराकरिता दिला 1.50 लाखाचा धनादेश नारायण सेवा मित्र परिवाराचे सेवाभावी कार्य.

Next Post

भरधाव वेगाने दुचाकीने दिली तरुणाला जोरदार धडक, तरूण गंभीररित्या जखमी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
भरधाव वेगाने दुचाकीने दिली तरुणाला जोरदार धडक, तरूण गंभीररित्या जखमी.

भरधाव वेगाने दुचाकीने दिली तरुणाला जोरदार धडक, तरूण गंभीररित्या जखमी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In