Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

चंद्रपूर जिल्हात उष्मघाताने एकाचा मृत्यु, अस्वस्थ वाटत असल्याने मुलांनी हलविले होते रुग्णालयात.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 2, 2024
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
चंद्रपूर जिल्हात उष्मघाताने एकाचा मृत्यु, अस्वस्थ वाटत असल्याने मुलांनी हलविले होते रुग्णालयात.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- तालुक्यातील विसापूर येथून एक दुःखद घटना समोर आली आहे. हल्ली चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची लाट खूप वाढलेली आहे. याचा परिणाम पशुपक्ष्यापासून तर मानवावर होत आहे. विसापुरतील एकाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली. देवराव बालाजी टिकले वय ६५ वर्ष असे मृतकाचे नाव आहे.

शनिवार दिनांक १ जूनला सकाळी ८-३० अजयपूर येथे शेतात टिनाच्या शेडमध्ये पेंटिंगच्या काम मृत इसम देवराव व त्यांचा मुलगा राजू करीत होते. उकळा व उष्णतेमुळे त्यांना दुपारच्या वेळी अस्वस्थ वाटत होते तिथे थोड विश्रांती घेवून घरी येण्यासाठी निघाले वाटेत मुलाने चंद्रपूरला रुग्णाल्यात नेण्याचा वडीला आग्रह करून केला परंतु त्यांनी घरी जावून गावात दाखवू असे म्हंटल्यावर ते विसापूरला आले. सायंकाळी ६ वाजता घरी पोहचल्यावर त्यांस आणखीनच अस्वस्थ वाटत होते व अंग खूप गरम वाटत होते. त्यातच भोवळ आली. त्यांना त्यांच्या दोन्ही मुलांनी तात्काळ बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात हलविले परंतु त्यांची प्रकृती अतिगंभीर झाल्याने लगेच डॉक्टरांनी त्यांस चंद्रपूर वैद्यकिय महाविद्यालयात हलवण्याचा सल्ला दिला.परंतु चंद्रपूरला पोहोचण्यापूर्वी वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना उष्माघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तविला अशी माहिती लहान मुलगा राजू टिकले यांनी दिली आहे.

Tags: उष्मघातचंद्रपूरचंद्रपूर जिल्हात उष्मघाताने एकाचा मृत्युबल्लारपूर तालुकाविसापूर
Previous Post

राजुरा येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न: आमदार सुभाष धोटेंनी साधला संवाद.

Next Post

निर्भिड पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या उषाताई कांबळे यांच्या वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
निर्भिड पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या उषाताई कांबळे यांच्या वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा.

निर्भिड पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या उषाताई कांबळे यांच्या वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In