Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

कमलापूर ग्रामपंचायतीमधील हरघर नळ योजनेचे वाजले तीन-तेरा

मधू गोंगाले by मधू गोंगाले
November 14, 2024
in गडचिरोली
0 0
0
कमलापूर ग्रामपंचायतीमधील हरघर नळ योजनेचे वाजले तीन-तेरा
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

*सामाजिक कार्यकर्ते संतोष बोम्मावार यांनी संवर्ग विकास अधिकारी राहुल वरटे यांचा मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
ग्रामपंचायत कमलापुर
येथील ग्रामस्ताना गावातील पिण्याच्या पाण्याला नळाला पाणी येत नसल्यामुळे
सामाजिक कार्यकर्ते संतोष बोम्मावार (ग्रामसभा सदस्य कमलापुर यांनी
महोदय वरील विषयास अनुसरुन आपनास नम्रपणे सांगू इच्छितो कि,साधारण गेल्या २वर्षापासुन प्रत्येक वार्डातील ग्रामपंचायतच्या पिण्याच्या पाण्याचा नळाला पाणी येत नसून मागील वर्षात पाण्याचा पाईपलाईन दुरुस्तीचे काम केले होते. परंतू आजही समस्या तीच आहे. शासन हर घर नळ योजना राबवत असताना देखील अजूनहि पाण्याची समस्या सुटत नसेल तर हा विषय फारच गंभीर आहे. कारण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपे पर्यंत प्रत्येकाला पाण्याची आवश्यकता भासत असते, त्यामुळे गावातील नागरिक, शेतकरी, महीला,किशोर वयीन मुलींना, तसेच इतर स्री पुरुषांना खुप दूर जाऊन पाणी आणावे लागत असते त्यामुळे त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असतो. शासन प्रत्येक घरी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून लाखो रुपये खर्च करतो आहे तरीही लाखो रुपये पाण्यात गेल्या सारखे वाटत आहे.प्रत्येकाच्या घरी पाणी उपलब्ध होत नसेल तर गावातील लोकांसाठी चिंताजनक आहे.वरील पाण्याची समस्या लोकांनासाठी खूप गरजेचे आहे व गावातील प्रत्येक वार्डातील पाण्याची व्यवस्था लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष बोम्मावार यांनी निवेदनातून केली आहे.

प्रतीलीपी
१) मा,जिल्हा अधिकारी साहेब जिल्हा कार्यालय गडचिरोली
२)मा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली
३) मा,गट विकास अधिकारी पंचायत समिती अहेरी.

Previous Post

महाराष्ट्राचे शक्तीकेंद्र गुजरातला गेले,त्यामुळे ही निवडणूक महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाची लढाई – कन्हैय्या कुमार

Next Post

भाजप चे पारडे जड*. *कांग्रेस व अपक्षाची धडपड* *सुरू*

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
भाजप चे पारडे जड*. *कांग्रेस व अपक्षाची धडपड* *सुरू*

भाजप चे पारडे जड*. *कांग्रेस व अपक्षाची धडपड* *सुरू*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In