Friday, January 16, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

आशिष वरघणे यांच्या “जगणं महाग होत आहे” पुस्तकाचे प्रकाशन

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 5, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, वर्धा, विदर्भ, साहित्य /कविता
0 0
0
आशिष वरघणे यांच्या “जगणं महाग होत आहे” पुस्तकाचे प्रकाशन
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- रा. सु. बिडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय हिंगणघाट द्वारा आयोजित” राष्ट्रीय सेवा योजना” व “युवारंग-२०२३” या कार्यक्रमात सिरूड या गावचे उभरते कवि-लेखक आशिष आत्माराम वरघणे यांच्या “जगणं महाग होत आहे” या कथासंग्रहाचे प्रकाशन महाविद्याल याचे प्राचार्य डॉ. बालाजी राजूरकर, कला विभागाचे प्रमुख डॉ.राजू निखाडे, विज्ञान शाखेचे डॉ. व्ही. टी. झाडे, क्रिडा विभागाचे डॉ. बलराज अवचट, डॉ. शरद विहीरकर आय. क्यू. ए.सी. समनव्यक, डॉ. गजानन ठक सांस्कृतिक विभाग प्रमुख, प्रा. शंकर बोंडे वाणिज्य शाखा प्रमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वरघणे यांचा सत्कार प्राचार्य डॉ. बालाजी राजूरकर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. श्रीकृष्ण बोढे यांनी तर आभार प्रा.विकास बेले यांनी मानले.

आशिष वरघणे बिडकर कॉलेज मध्ये एम. ए. मराठी प्रथम वर्षाचे विद्यार्थी असून ते गेल्या दशकापासुन कथा-कविता लिहीत आहे. त्यांच्या “जगणं महाग होत आहे” या पुस्तकाला नवलेखक अनुदान योजना २०२२ या महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई यांचे अनुदान मिळाले आहे. त्यांच्या पुस्तकाला संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. किशोर सानप यांची प्रस्तावना असून ब्लर्ब ख्यातनाम साहित्यिक डॉ. राजन गवस यांचे आहे. तर पुस्तकाचे मुखपृष्ठ प्रसिध्द चित्रकार सरदार जाधव यांचे मिळाले असून अमरावती येथील पायगुण प्रकाशन या संस्थेमार्फत त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

हिंगणघाट: का अशा भष्ट्राचारी नेत्यांना निवडूण दिले पाहीजे काय जनतेनेॽ ‘आपण दोघं भाऊ मिळून मिसळून खाऊ’ समीकरण.

Next Post

रमाई बुद्ध विहार, पूलई जिल्हा वर्धा येथे समता सैनिक दलाची सभा संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
रमाई बुद्ध विहार, पूलई जिल्हा वर्धा येथे समता सैनिक दलाची सभा संपन्न.

रमाई बुद्ध विहार, पूलई जिल्हा वर्धा येथे समता सैनिक दलाची सभा संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In