Sunday, December 7, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

रुपसेन उमराणी by रुपसेन उमराणी
August 14, 2022
in Uncategorized
0 0
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुंबईच्या विरारमध्ये अन्नातून विषबाधा, एकच कुटुंबातील दोघांचा मृत्यू, तिघ गंभीर.

रूपसेन उमराणी, मुंबई ब्यूरो चीफ
मुंबई: च्या विरारमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील एकाच कुटुंबातील पाच लहान मुलांना अन्नातून विषबाधा झाल्याची दुःखद घटनेने विरार हादळल आहे. यात दोन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर तिघ गंभीर आहे त्यांच्यावर महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना शनिवारी घडली आहे. पाच जणांपैकी पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर दोन लहान मुलांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होईल, अशी माहिती मांडवी पोलिसांनी दिली आहे.

प्राप्त माहितीनुसार, एकाच कुटुंबातील पाच मुलांना अन्नातून विषबाधा झाली आहे. पाचही मुलं रात्री जेवून झोपले. त्यानंतर सकाळी पाचही चिमुरड्यांना उलट्या आणि जुलाब होऊ लागले. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पाच जणांपैकी दोन चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

विरार पूर्व टोकरे ग्रामपंचायत टोकरे पाडा येथे घडली आहे. विरार पूर्व येथील टोकरे ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या भोयपाडा येथे अश्फाक खान आणि रजियाबानू खान हे आपल्या पाच मुलांसह राहतात. शुक्रवारी राञी साडेनउच्या सुमारास हे सर्व कुटुंब जेवल्यानंतर झोपले. माञ शनिवारी पहाटेच्या सुमारास अचानक मुलांची तब्येत बिघडली. यातील नऊ वर्षाचा मुलगा आसिफ खान आणि आठ वर्षाची मुलगी फरीफ खान यांना पहाटे चारच्या सुमारास उलटी आणि पोटात दुखू लागल्याने विरारच्या भाताणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखलं केलं होतं. त्यानंतर दहा वर्षांची मुलगी फराना खान, चार वर्षाचा मुलगा आरीफ खान आणि तीन वर्षाचा मुलगा साहिल खान यांना तुळींजच्या पालिका रुग्णालयात दाखल केले. माञ यातील आसिफ आणि फरीफ या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या मांडवी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

दरम्यान एकाच घरातील पाच लहान मुलांना विषबाधा झाल्याने परिसरात घबराटीचं वातावरण आहे. दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होतं आहे. मांडवी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. दोन मृत लहान मुलांचा शवविच्छेधन अहवाल आल्यानंतरच याबाबत अधिक माहिती समोर येईल. सध्या इतर तीन मुलांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Previous Post

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष व माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. हे दुःख सहन करण्याची शक्ती मेटे परिवाराला मिळावी ही प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.

Next Post

बीड जिल्ह्यात भीषण अपघात सहा ठार; लग्नसोहळ्यास निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला.

रुपसेन उमराणी

रुपसेन उमराणी

Next Post
बीड जिल्ह्यात भीषण अपघात सहा ठार; लग्नसोहळ्यास निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला.

बीड जिल्ह्यात भीषण अपघात सहा ठार; लग्नसोहळ्यास निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In