Wednesday, February 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

हिंगणघाट शहरात पाणी प्रश्न पेटला, टँकर वर बसून नगर पालिकेवर राष्ट्रवादीचा जन आक्रोश मोर्चा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 11, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, वर्धा, विदर्भ
0 0
0
हिंगणघाट शहरात पाणी प्रश्न पेटला, टँकर वर बसून नगर पालिकेवर राष्ट्रवादीचा जन आक्रोश मोर्चा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पाण्याच्या 11 टाक्या सुरु करत 365 दिवस पाणी पुरवठ्याची मागणी.

150 कोटी रुपयांच्या अमृत योजनेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी.

मोर्चात हजारोच्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसकार्यकर्त्यांचा व स्थानीक नागरिकांचा सहभाग.

✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो. न. 8888630841

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- उन्हाळ्याची चाहूल लागताच पाण्याचा प्रश्न हिंगणघाट शहरात पेटू लागला आहे. हिंगणघाट शहरातील अनेक भागांमध्ये पाण्यासाठी बोंबाबोंब आहे. नगरपालिका प्रशासनाचा निषेध करत राष्ट्रवादी काँगेस पक्षाकडून हिंगणघाट शहरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चा दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी चक्क टँकर वर बसून नगर पालिका प्रशासन व भाजप सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी दिल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय आठवडी बाजार एकूण या मोर्चाची सुरुवात करण्यात आली असून हिंगणघाट शहरातील प्रमुख मार्गाने हा मोर्चा नगरपालिकेत धडकला. गंगा शहरामध्ये दीडशे कोटी रुपयांच्या अमृत योजनेअंतर्गत मोठा भ्रष्टाचार झाला असून नव्याने उभारण्यात आलेल्या अकरा टाक्याच्या माध्यमातून ताबडतोब पाणीपुरवठा सुरू करावा व जनतेची तहान भागवावी अशी मागणी यावेळेस मोर्चातून करण्यात आले. करोड रुपये खर्च करून तयार केलेल्या पाईपलाईन व मल नित्सरन योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला असून या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी देखील यावेळी आंदोलकांनी केली आहे. हिंगणघाट शहरातील संत ज्ञानेश्वर वार्ड, रामनगर वार्ड ,संत तुकडोजी वॉर्ड, शहा लंगडी रोड रिठे कॉलनी या परिसरामध्ये आत्ताच पाणीटंचाई हसू लागली असून नागरिकांना पाण्यासाठी वन वन भटकावे लागते आहे. पाण्याच्या टँकरच्या माध्यमातून आताच लोकांना पाणी विकत घ्यावा लागत आहे. एकीकडे नगरपालिका प्रशासन हे 365 दिवसाचा पाण्याचा कर घेत असताना प्रत्यक्षात 140 दिवस पाणीपुरवठा करत असल्याने नगरपालिका प्रशासनाने ताबडतोब 365 दिवस पाणीपुरवठा सुरू करावा व सर्व 11 पाण्याच्या टाक्यातून पाणी पुरवठा करत नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळेस करण्यात आली.

वना नदीवर बंधारास नसल्याने या पाण्याच्या टाक्या व ही करोडो रुपयाची अमृत योजना पांढरा हत्तीच बनून आहे. संपूर्ण अमृत योजनेअंतर्गत मोठा भ्रष्टाचार केला असून संबंधित तंत्रकधारावर व नगरपालिका प्रशासनावर चौकशी लावून उचित कारवाई करावी अशी देखील मागणी यावेळेस करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अतुल बांधले यांच्या नेतृत्वात या मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिवाकर गमे , प्रशांत घवघवे, दशरथ ठाकरे, जावेदभाई मिर्झा, बबलू शेख, मंगेश गिरडे, अमोल बोरकर, सुनील भुते, अमोल त्रिपाठी, प्रशांत लोणकर, शुभाष चौधरी, किशोर चांभारे, प्रल्हाद तुळाले, प्रा. गोकुळ टिपले गुरुजी, परम बावणे, शरद कुलसंगे, गजू चिडे, कविता मुंगले, सुचिता सातपुते, शबनम कुरेशी, सीमा तिवारी, सुजाता जांभुळकर माधवी देशमुख, भारती घुंगरूड रंजना मरसकोल्हे, कविता भिसे, सविता गिरी, शितल वैद्य, प्रियंका उतरकर, प्रवीण श्रीवास्तव, नितीन भुते, धनराज टापरे, पुरुषोत्तम कांबळे, बच्चू कलोडे, अमोल मुडे, सुशील घोडे, गोमाची मोरे, वैभव साठवणे, राजू खडसे, मिथुन नखाते, गुड्डू साखरकर, सुधाकर वाढई, अजय परबत, मारोती महाकाळकर, सुभाष सोयाम, कुणाल येसंबरे, गोपाळ कांबळे, राजू मेसेकर, गजू महाकाळकर, शेखर ठाकरे, समीर बावा, गुणवंता कामडी, धनराज लोणकर, घनश्याम येडे, अनिल अडकीने, अनिल भुते, विपुल वाढई, आशिष मंडलवार, समीर बावा, किशोर गायकवाड, वैभव ढगाले, बचू कलोडे, पंकज भट, धनराज शंभरकर, कवडू ब्राह्मणे, बालु झाडे , अमर चौधरी, सचिन दाते, राहुल बोरकर, दिलीप गौळकर, राहुल जाधव, आकाश बोरीकर, रविकिरण कुठे, गोपाळ गुळघाणे, कार्तिक वाढई, वैभव बोरकर, रोशन बावणे, वैभव भुते, मनीष मुडे, अंकित बावणे, अविनाश वांदिले, अर्पित रेवतकर, नंदू काळे, जीतू भुते, आदीसह अनेक कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Previous Post

‘मरण जिंकले येशु राजाने’ ईस्टर संडे निमित्त पिंपरी चिंचवड येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन.

Next Post

बीड येथे जयभिम महोत्सवात थिरकली नृत्य पावले ! राज्यभरातून स्पर्धकांनी नोंदवला सहभाग

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बीड येथे जयभिम महोत्सवात थिरकली नृत्य पावले ! राज्यभरातून स्पर्धकांनी नोंदवला सहभाग

बीड येथे जयभिम महोत्सवात थिरकली नृत्य पावले ! राज्यभरातून स्पर्धकांनी नोंदवला सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In