Friday, January 16, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने बुध्द जयंतीनिमित्त हिंगणघाटमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 5, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने बुध्द जयंतीनिमित्त हिंगणघाटमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तथागत गौतम बुध्द यांच्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा तालुका व नगर शाखा हिंगणघाटच्या 4 व 5 मे ला बुद्ध जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे करण्यात आले आहे.

भारतीय बौध्द महासभा तालुका व नगर शाखा हिंगणघाटच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती समारोह दिनांक 4 व 5 मे 2023 आयोजित करण्यात आला आहे. “तुमचीही जबाबदारी मोठी आहे. तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटेल, मान सन्मान वाटेल अशी तुम्ही कृती केली पाहिजे. हा धर्म म्हणजे आपण एक गळ्यात मढे अडकवून घेत आहोत असे मानू नका. बौद्ध धर्माच्या दृष्टीने भारताची भूमी सध्या शून्यवत आहे. म्हणून आपण उत्तम रीतीने धर्म पाळण्याचा निर्धार केला पाहिजे. नाहीतर महार लोकांनी तो निंदाजनक स्थितीस आणला असे होऊ नये, म्हणून आपण दृढनिश्चय केला पाहिजे. हे आपल्याला साधले तर आपण आपल्या बरोबर देशाचा, इतकेच नव्हे तर जगाचाही उद्धार करू. कारण बौद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे. जगात जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत शांतता राहाणार नाही.” असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे म्हणणे होते.

दिनाक 4 मे ला सायंकाळी 5 वा. बुद्धवंदनाने या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. सायंकाळी 6 वा. परिसंवाद असणार आहे त्यात विषय : “भारतीय बौद्ध महासभा, अपेक्षा, वर्तमान वास्तव व भविष्याकालीन वाटचाल यांचे अध्यक्ष म्हणून डॉ. सागर जाधव आंबेडकरी साहित्यीक व विचारवंत, यवतमाळ ये असणार आहे. उद्घाटक म्हणून डॉ. नरेंद्र मनवर हिंगणघाट मुख्यमार्गदर्शक म्हणून प्रा. मुख्यमार्गदर्शक : प्रा. भारत सिरसाट पाली व बौद्ध साहित्याचे अभ्यासक छ. संभाजीनगर विशेष उपस्थिती प्रा. दशरथ महाकाळे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा ता. समुद्रपूर, प्रा. डॉ. महेश म्हैसकर, राहुलभाऊ लोहकरे उपाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा समुद्रपूर, प्रा. डॉ. राहुल गजभिये प्रा. प्रदिप लोहकरे हे असणार आहे. त्यानंतर सायंकाळी 8 वा. ‘एकपात्री नाट्य’ ‘मी रमाबाई आंबेडकर बोलते’ लेखक दिग्दर्शक केवल जिवनतारे नागपूर, सादरकर्त्या पल्लवी जिवनतारे नागपूर

दिनांक : 5 मे रोज शुक्रवार सकाळी 7 वाजता बुद्ध वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर साय. 6 वाजता परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. त्यात विषय: “धम्मचळवळ व आंबेडकरी युवक’ या कार्यक्रमाचे अध्यक्ष बुद्धमजी कांबळे उपाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, मुख्यमार्गदर्शक म्हणून एम. डी. सरोदे, मधुकर वानखेडे, गोरख भगत, राजु फुलझेले, बबीता वाघमारे, सेवकदास खेळकर, बाळा भाले उपस्थित राहणार आहे.

त्यानंतर ‘प्रतीबिंब हे क्रांतीसूर्याचे’ बुद्ध व भीम गीताचा प्रबोधनात्मक अविस्मरणीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात प्रा.विजयकुमार पाटील व संच, नागपूर हे हिंगणघाट शहरातील नागरिकांना आपल्या प्रबोधनात्मक गाण्याने प्रबोधन करणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन भारतीय बौद्ध महासभा तालुका व नगर शाखा हिंगणघाटच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

खासदार अशोकजी नेते यांनी केले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे स्वागत.

Next Post

वाहतुकीचा कळंबा होऊ नये म्हणून भर पावसात निगडी वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा निचरा करीत बजावले कर्तव्य!

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वाहतुकीचा कळंबा होऊ नये म्हणून भर पावसात निगडी वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा निचरा करीत बजावले कर्तव्य!

वाहतुकीचा कळंबा होऊ नये म्हणून भर पावसात निगडी वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा निचरा करीत बजावले कर्तव्य!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In