Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

मुंबई येथे हवामान बदल व पर्यावरणीय परिणाम विषयावर झालेल्या कॉन्फ्रेंसमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 9 लोकांची उपस्थिती.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 11, 2024
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, विदर्भ
0 0
0
मुंबई येथे हवामान बदल व पर्यावरणीय परिणाम विषयावर झालेल्या कॉन्फ्रेंसमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 9 लोकांची उपस्थिती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, राजुरा प्रतिनिधी
मो न 9923497800

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- मुंबई येथे हवामान बदल व पर्यावरणीय परिणाम या विषयावर दि. 9 जानेवारी 2024 रोजी कॉन्फ्रेंसचे आयोजन करण्यात आले होते. यात देश विदेशातील अनेक तज्ञाचे देशातील प्रसिद्ध उद्योगपती अदानी, गोदरेज, महिंद्रा यांचे सह भारत सरकार व राज्य शासनाचे सचिव उपस्थीत होते.

यावेळी सर्व तज्ञ यांनी हवामान बदल व पर्यावरणीय परिणाम या विषयावर महत्वाचे मार्गदर्शन केले यात आज समस्त मानवजातीपुढे हवामान बदलाचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. जागतिक तापमान आधीच एक अंशाने वाढले आहे. मागील अनेक वर्षांत सर्वाधिक प्रमाणात कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन सुरू आहे. त्यामुळे तापमान वाढीचे आगामी काळात गंभीर परिणाम संपूर्ण मानव जातीला भोगावे लागेल. यासाठी आतापासून यावर उपयोजना करणे गरजेचे झाले आहे.

या महत्वपूर्ण हवामान बदल व पर्यावरणीय परिणाम या कॉन्फ्रेंसचे मध्ये चंद्रपूर जिल्हयातुन वैनगंगा व्हॅलीचे उपाध्यक्ष आबिद अली यांचे सह संचालक बंडुजी डाखरे, लक्ष्मण घुगूल, गणेश वाभिटकर, डॉ. नितेश पावडे, खरडकर, दिलीप फुलबांधे, शंकर ठावरी चंद्रपूर जिल्ह्यातील 9 तालुक्याचे प्रतिनिधि प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी या सर्वांनी या कॉन्फ्रेंसमध्ये भाग घेऊन चंद्रपूर जिल्हात हवामान बदल व पर्यावरणीय परिणाम याबद्दल काय उपयोजना करू शकतो याबाबत माहिती जाणून घेतली.

Tags: चंद्रपूरपर्यावरण बदलमुंबई
Previous Post

गट ग्रामपंचायत आजंती येथे विकास कामाचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा संपन्न.

Next Post

अजित पवार भावी मुख्यमंत्री होणार? म्हणून कार्यकर्त्यात होती चर्चा, पण झाल विपरीत.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अजित पवार भावी मुख्यमंत्री होणार? म्हणून कार्यकर्त्यात होती चर्चा, पण झाल विपरीत.

अजित पवार भावी मुख्यमंत्री होणार? म्हणून कार्यकर्त्यात होती चर्चा, पण झाल विपरीत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In