Monday, December 8, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

शिक्षण हे समाज परिवर्तनाचे मुख्य साधन आहे: माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 2, 2024
in गडचिरोली, विदर्भ
0 0
0
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे मुख्य साधन आहे: माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

धर्मराव विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय सिरोच्या येथे स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात साजरा.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिरोच्या:- स्नेह संमेलन हे केवळ नाट्य, नृत्य याचा आविष्कार न राहता ते विचारांचे अंतर्मुख करणारे संमेलन बनावे. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे मुख्य साधन आहे असे धर्मराव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी स्नेह संमेलनात अध्यक्षीय भाषणात बोलत होते. ते पुढे बोलताना ते म्हणाले शिक्षणाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात एकाग्रतेने आणी जिद्दीने कठोर परिश्रम घेतल्यास यशाच्या शिखरा पर्यत पोहचण्यास कोणीही थांबवू शकत नाही असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

यावेळी धर्मराव विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय सिरोच्या येथे स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी विद्यार्थ्यांनी नाट्य व नृत्याच मनमोहक, आकर्षक सादरीकरण केलं.

या कार्यक्रमाचे उदघाटक व अध्यक्ष म्हणून धर्मराव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून राजमाता राणी रुक्मिणी देवी, युवा नेते अवधेराव बाबा आत्राम, तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, तालुका अध्यक्ष शंकर नरहरी, शहरध्यक्ष दिलीप सेनिगरापू, जेष्ठ नेते रंगू बापु, भाजप प्रकोष्ठ संतोष पडलवार,पत्रकार इरफान, शाम बेंजनवार हे होते.

या स्नेह संमेलन कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य तगरे सर यांनी केले तर सूत्र संचालन प्यारेलाल उमरे आणि आभार रमण कोमेरा यांनी मानले. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम
Previous Post

बल्लारपुर शहरात “वाळू विक्री” कायदेशीर की बेकायदेशीर.? रविकुमार पूप्पलवार सवाल.

Next Post

बादल बेले उत्कृष्ट शिबीर नियोजक म्हणून सन्मानित, स्काऊट गाईडच्या राजुरा येथील जिल्हा मेळाव्याच्या आयोजनाची घेतली दखल.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बादल बेले उत्कृष्ट शिबीर नियोजक म्हणून सन्मानित, स्काऊट गाईडच्या राजुरा येथील जिल्हा मेळाव्याच्या आयोजनाची घेतली दखल.

बादल बेले उत्कृष्ट शिबीर नियोजक म्हणून सन्मानित, स्काऊट गाईडच्या राजुरा येथील जिल्हा मेळाव्याच्या आयोजनाची घेतली दखल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In