Saturday, January 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

समुद्रपुर, हिंगणघाट गारपिटीसह मुसळधार पाऊस, उभी पिके भुईसपाट; शेतकरी हवालदिल.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 12, 2024
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
समुद्रपुर, हिंगणघाट गारपिटीसह मुसळधार पाऊस, उभी पिके भुईसपाट; शेतकरी हवालदिल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आशीष अंबादे, वर्धा जिला प्रतिनिधि
मोबा. 8888630841

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- काल रविवारी सायंकाळी समुद्रपूर हिंगणघाट तालुक्यात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. बोरांच्या आकाराच्या गारांनी शेतकऱ्यांच्या पिकांची प्रचंड हानी झाली. यामुळे शेतकरी हवालदिल आला आहे.

रविवारी सायंकाळच्या सुमारास समुद्रपूर तालुक्यातील व हिंगणघाट तालुक्यातील अनेक गावांत अवकाळी पाऊस गारांसह धोधो बरसला. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास एक कोसळलेल्या पावसाने व गारपिटीने चांगलाच कहर केला. यासोबत जिल्ह्यातील इतरही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. गारपीट, पाऊस व वादळी वाऱ्यामुळे गहू पूरता झोपला तर चण्याच्या घाट्या फुटल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या वादळी पाऊसमुळे शेतात पिकांवर गारांचे आच्छादन पसरले आहे. या पावसामुळे शेतात असलेला कापूस ओला झाला. तसेच फळबांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावे, पंतप्रधान पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे.

Tags: अवकाळी पाऊसवर्धा जिल्हात गारपीठहिंगणघाट शेतकरी
Previous Post

ड्रॉइंग ग्रेड परीक्षेत गोमुख विद्यालय सावनेरच्या विद्यार्थ्यांचे सुयश.

Next Post

भाजपच्या गाव चलो अभियान अंतर्गत डॉ. आशिष देशमुख यांचा 12 फेब्रुवारीला पाटणसावंगी दौरा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
भाजपच्या गाव चलो अभियान अंतर्गत डॉ. आशिष देशमुख यांचा 12 फेब्रुवारीला पाटणसावंगी दौरा.

भाजपच्या गाव चलो अभियान अंतर्गत डॉ. आशिष देशमुख यांचा 12 फेब्रुवारीला पाटणसावंगी दौरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In