Monday, December 8, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home जालना

मंठा तालुक्यातील माहोरा गावामध्ये भिषण पाणी टंचाई, सरपंच सुभाष चव्हाण बनले माहोरा गावासाठी जलदुत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 26, 2024
in जालना
0 0
0
मंठा तालुक्यातील माहोरा गावामध्ये भिषण पाणी टंचाई, सरपंच सुभाष चव्हाण बनले माहोरा गावासाठी जलदुत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

जो पर्यन्त शासनाचे टँकर चालू होणार नाही तोपर्यंत स्वखर्चाने गावातील नागरीकांना पाणी पुरवठा करणार: सरपंच सुभाष चव्हाण

रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मंठा:- तालुक्यातील माहोरा गावा मध्ये भिषण पाणी टंचाई चालू आहे. सध्या शेतातील सुगीचे काम जोमाने चालु आहेत. गावातील नागरिकांना भिषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.अक्षरशा एका भांड्यासाठी तासनतास माता भगीनीला बसाव लागत. गावातील नागरीकांची ही समस्या सरपंच सुभाष चव्हाण यांच्या लक्षात आली त्यांनी लगेचच पंचायत समिती मंठा येथे गावातील पाण्याची समस्या पाणीपुरवठा अधिकारी यांच्या कडे टॅंकर चालू करण्यासाठी प्रस्ताव दिला.

परंतु शासकीय प्रोसेस नुसार तत्काळ पाणीपुरवठा करून शक्य नाही. परंतु जोपर्यंत शासकीय पाणीपुरवठा माहोरा गावाला होत नाही. तोपर्यंत सरपंच सुभाष चव्हाण हे स्वखर्चाने गावातील नागरिकांना पाणी पुरवणार आहेत.व दिनांक 24-2- 2024 वार शनिवारी या दिवसापासून सरपंच सुभाष चव्हाण यांनी स्वखर्चाने टँकर लावुन माहोरा गावाला पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे.

संपूर्ण माहोरा गावातील नागरीकांनी सरपंच सुभाष चव्हाण यांचे आभार मानले. यावेळी पाणी टँकर चालू करत असताना सरपंच सुभाष चव्हाण, उपसरपंच कृष्णा राठोड, सुखदेव राठोड, राजु चव्हाण मेबर, प्रवीण राठोड ग्रामपंचायत कर्मचारी अशोक लींगसे, गजानन कोकाटे व माता भगींनी व गावकरी उपस्थित होते.

Tags: जालना जिल्हापाणी टंचाईमंठा तालुक्यातील माहोरा गावामध्ये भिषण पाणी टंचाई
Previous Post

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारी करिता गडचिरोली जिल्हा काँग्रेसची नियोजन बैठक संपन्न.

Next Post

भुसंपादन महिला अधिकाऱ्याचा प्रताप 2 कोटी 62 लाखांच्या अपहार; उपजिल्हाधिकारी यांना होणार अटक?

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
भुसंपादन महिला अधिकाऱ्याचा प्रताप 2 कोटी 62 लाखांच्या अपहार; उपजिल्हाधिकारी यांना होणार अटक?

भुसंपादन महिला अधिकाऱ्याचा प्रताप 2 कोटी 62 लाखांच्या अपहार; उपजिल्हाधिकारी यांना होणार अटक?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In