Friday, March 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

उत्पादनवाढीसाठी बीज प्रक्रिया महत्त्‍वाची, कृषी कन्यांनी दिला मोलाचा संदेश.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 23, 2024
in अकोला, तंत्रज्ञान, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
उत्पादनवाढीसाठी बीज प्रक्रिया महत्त्‍वाची, कृषी कन्यांनी दिला मोलाचा संदेश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- काही शेतकरी बिजप्रक्रियेला महत्व देत नाहीत. त्यामुळे बिज प्रक्रिया न करताच पेरणी केली जाते. त्याचा परिणाम उत्पादनावर होतो. बिजप्रक्रिये मध्ये सुक्ष्म अन्नद्रव्ये आणि बुरशीनाशक प्रक्रियेचा समावेश होतो. बियाण्यांतील पोषक द्रव्यांच्या आधारेच सुरुवातीच्या काळात रोपांची वाढ व विकास होत असतो. अन्नद्रव्यांच्या बीजप्रक्रिये मुळे बियाण्यांतील अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढून त्यांची उगवण क्षमता व पीक वाढीची गती वाढते. पिकावर येणारे रोग जे जमिनीच्या माध्यमातून, बियाण्यां वर होतात, अशा रोगांपासून तसेच किडींपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची असते.

बीजप्रक्रियेमुळे जास्तीचा होणारा फवारणीचा खर्च कमी होऊ शकतो. बीजप्रक्रिया केल्यामुळे पिकाची निरोगी वाढ होऊन उत्पादनात वाढ होते. त्यामुळे बीजप्रक्रिया ही पिकाच्या पेरणीसाठी खूप महत्त्वाची आहे, असे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला अंतर्गत कृषी महाविद्यालय, उमरखेड येथे शिक्षण घेत असलेल्या कृषी कन्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षीकातून शेतकऱ्यांना संदेश दिला.

यावेळी बीजप्रक्रिया चे महत्व सांगताना त्यांनी सांगितले की, बीजप्रक्रिया ही दोन पद्धतीने केली जाते. पहिली रासायनिक बीजप्रक्रिया व दुसरी जैविक बीजप्रक्रिया. यामध्ये प्रथम रासायनिक बीजप्रक्रिया करावी. त्यामध्ये बुरशीनाशकाची आधी बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर कीटकनाशकाची बीजप्रक्रिया करावी. ही बीजप्रक्रिया पेरणीच्या आठ दिवसा अगोदरही करता येते. जैविक बीजप्रक्रिया ही पेरणीच्या दिवशी पेरणीपूर्व दोन तास आधी करावी, असा संदेश कृषी कन्या कु. आचल ठक, निकिता उईके, सारिका डोंगे, अंकिता कौटकर , अनुजा कराऴे, मुक्ति आड़े, सिद्धि वाडगुरे, पूर्वा लांडे, शरयु ठोंबरे, वैष्णवी येनुरकर, साक्षी वानखेडे, रोशनी नाले, मोनिका फटिंग या कृषी कन्यानी दिला. या प्रसंगी शेतकरी बाबराव शिंदे, आर्शिवाद गावंडे, उत्तमराव शिंदे, वैभव शिंदे, मधुसूदन हरणे, पंकज पुसदेकर, अनील ठक, अभिजित लाखे सह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. कृषी महाविद्यालया चे प्रा. एस.के. चिंताले, वाय.एस. वकोड सर यांचे मार्गदर्शना खाली प्रात्यक्षिक कार्यक्रम पार पडला.

Tags: उत्पादनवाढीसाठी बीज प्रक्रिया महत्त्‍वाचीकृषीशेतकरी
Previous Post

पेरमिली परिसरात विजेचा लपंडाव थांबणार, विद्युत उपकेंद्राचे मंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन.

Next Post

लोकसभा निवडणुक निकालावर गडचिरोलीत लोकसभा क्षेत्राची भाजपची समीक्षा बैठक संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
लोकसभा निवडणुक निकालावर गडचिरोलीत लोकसभा क्षेत्राची भाजपची समीक्षा बैठक संपन्न.

लोकसभा निवडणुक निकालावर गडचिरोलीत लोकसभा क्षेत्राची भाजपची समीक्षा बैठक संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In