Friday, January 16, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home पश्चिम महाराष्ट्र

पनवती म्हणजे काय असते ?

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 7, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, पुणे, साहित्य /कविता
0 0
0
पनवती म्हणजे काय असते ?
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

लेखक:- सुनिल ब. गायकवाड पुणे

पनवती म्हणजे काय असते ? हे भारत मागील दहा वर्षांपासून भारतीय जनता अनुभवत आहे, आता हीच पनवती जिथे जिथे गेली, तेथील सत्ताधारी भोगत आहेत. विरोधकांना तुरुंगात बळजबरीने डांबणे आणि सर्वच यंत्रणा हातात घेऊन मनमानी पद्धतीने निवडणूक जिंकणे हे उद्योग २०१४ पासून भारतात कमी झालेत काय?

देश कुठला ही असो एकेदिवशी जनतेची सहनशिलता संपली कि हुकुमशाही वृत्तीचा अंत ठरलेलाच असतो. अगदी जगभर चाललेला सत्ता संघर्ष पाहिला की हे सहज लक्षात येते, अलिकडच्या काळात जगात अनेक ठिकाणी उलथापालथ झाली आहे उदा.- अफगाणिस्तान, श्रीलंका, पाकिस्तान, आणि आता बांगलादेश, इराण, इराक, इजरायल, सिरिया अमेरिकेत सुध्दा जनतेच्या न्याय हक्कांवर गदा आली होती तेथे ही असाच संघर्ष पाहिला होता. भले तेथील प्रश्न हे समान नसतील ही तरी, पाशवी सत्तेमुळे काही लोकं उन्मत्त आणि मुजोर होऊन मनमानी पद्धतीने कारभार करताना दिसतात पण एकदिवशी त्यांच्या उन्मादीपणाचा अंत होतो.

प्रेमात वेडी झालेली माणसे जशी कोणाचेच एकत नाहीत तशीच अहंकाराने ग्रासलेले आणि सत्तेने वेडी झालेली माणसे सुद्धा कोणाचे एकत नाहीत. मग शेवटी आत्मघाता शिवाय दुसरा पर्याय नसतोच. कदाचित उद्या आपल्या कडे सुध्दा अशी परिस्थिती ओढवली जाऊं शकते.

गेली २०१४ पासून हिंदू मताचं सरकार आल्या पासून भारतात सुध्दा धार्मिक धृविकरण करुन जाती जमातीत कुठल्या ना कुठल्या स्वरुपात संघर्ष चालू आहे. किंबहुना तो तसाच चालू रहावा असेच प्रयत्न केले जातात. हिंदूत्ववादी विचारसरणी असलेल्या लोकांना हिंदू राष्ट्रची आणि संविधान बदलण्याची जरा जास्तच खुमखुमी आहे. कारण त्यांना धर्माधिष्ठित कार्यप्रणाली आणून, वर्ण व्यवस्था पुन्हा एकदा स्थापित करुन इथल्या बहुजनांना – शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय दृष्टीने पंगू करुन गुलाम करण्यात जास्त आनंद वाटतोय आणि तसे मनसुबे रचले जातायेत सुध्दा पण तीच खुमखुमी पतनाचे कारण होईल आणि… या असल्या माथेफिरू लोकांमुळे सर्व बहुजनांना सन्मानाने जगणारे संविधान सार्वभोम लोकशाहीवादी राष्ट्राची जगात नाचक्की झाल्या शिवाय राहणार नाही, हे तितकेच खरे…!

Previous Post

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने समुद्रपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श.प) पक्षाची बैठक संपन्न.

Next Post

रेपनपल्ली, गोलाकर्जी राष्ट्रीय महामार्गांवर ट्रक फसल्यामुळे जनता झाली त्रस्त, शासन व प्रशासन लक्ष मागणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
रेपनपल्ली, गोलाकर्जी  राष्ट्रीय महामार्गांवर ट्रक फसल्यामुळे जनता झाली त्रस्त, शासन व प्रशासन लक्ष मागणी.

रेपनपल्ली, गोलाकर्जी राष्ट्रीय महामार्गांवर ट्रक फसल्यामुळे जनता झाली त्रस्त, शासन व प्रशासन लक्ष मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In