Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

एटापल्ली नगर पंचायत लावारिस, नागरिकचे प्रश्न भगवान भरोसे.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 11, 2024
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
एटापल्ली नगर पंचायत लावारिस, नागरिकचे प्रश्न भगवान भरोसे.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- नगर पंचायत एटापल्ली येथील मुख्याधिकारी हे दिनांक ३०/९/२४ पासुन कर्तव्यावर नसल्याने नियमित कामे रेंगाळलेली असुन नागरिक येरझारा मारुन हीरमुसले होऊन आल्या पावली परत जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

नगर पंचायत एटापल्ली हद्दीत सहा गावे समाविष्ट आहेत व लोकसंख्या १५००० च्या दरम्यान असुन नगर पंचायतच्या अखत्यारीत बेरोजगार, कर्मचारी, व्यापारी, नागरिक व असंख्य गरजु आहेत. यात शासकीय योजना राबविल्या जाते. या योजनेत अपंग अनुदान ज्यात ५ट क्के तरतूद आहे व १३८००० रक्कम ४४ लाभार्थांना वाटप करावयाचे आहे. त्यात कामगार/विश्वकर्मा योजना, बांधकाम देयके, पी. एम. स्वयंसिद्धी योजना पथ विक्रेत्यांना बिन व्याजी कर्ज, आणि नियमित कामे ज्यात जन्म, मृत्यू, वारसान रहिवासी, विवाह, नोकरीवर असलेले-नसलेले व्यवसाय नाहरकत यासारख्ये अनेक प्रमाणपत्र यापासून गरजु नागरिक वंचित आहेत.

निदान पेंदाम नगरसेवक यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, मुख्याधिकारी यांना केंव्हा येणार म्हणून संपर्क साधला असता जेंव्हा वाटते तेंव्हा येईन ‘माझी बदली करायची असल्यास करून टाका’अशा प्रकारे उध्दट प्रतिक्रिया प्राप्त झाली. असे सांगितले. व दिनांक १०/१०/२४ ला मासिक सभा असल्याने परत येण्याची संभावणा व्यक्त केली. जर रितसर अधिकृत परवानगी किंवा रजा मंजूर करून गेले असते तर जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली यांनी त्यांचा तात्पुरता प्रभार दुसरे अधिकारी यांचेकडे सोपविण्यात आला असता.

अशा प्रकारे नगर पंचायत एटापल्लीची कर्मकहाणी आहे व ह्यामुळे नगर पंचायत एटापल्ली नावारूपाला लावारिस झाली आहे.

Tags: एटापल्ली नगर पंचायत लावारिसनागरिकचे प्रश्न भगवान भरोसे.
Previous Post

राजुरा विधानसभा मतदार संघाचे आमदार सुभाषभाऊ धोटे सर्वसामान्य जनतेच्या हृदयातील नेते.

Next Post

वर्धा जिल्ह्यातील देवळी, वर्धा व कारंजा तालुक्यातील रस्त्याच्या कामाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-भूमिपूजन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा जिल्ह्यातील देवळी, वर्धा व कारंजा तालुक्यातील रस्त्याच्या कामाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-भूमिपूजन.

वर्धा जिल्ह्यातील देवळी, वर्धा व कारंजा तालुक्यातील रस्त्याच्या कामाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-भूमिपूजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In