Sunday, December 7, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

फुले.शाहु.आंबेडकराचे देशाला तारणार आ.डॉ.धमेराबाबा आत्राम यांची प्रतिपादन.

मधू गोंगाले by मधू गोंगाले
December 26, 2024
in गडचिरोली
0 0
0
फुले.शाहु.आंबेडकराचे देशाला तारणार  आ.डॉ.धमेराबाबा आत्राम यांची प्रतिपादन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

सिरोंचा : या देशात शिव, फुले, शाहू, आंबेडकरांचे विचारच तारणारे असल्याचे प्रतिपादन आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.
25 डिसेंबर रोजी स्थानिक परीवर्तन भवन परीसर शाहूनगर येथे मिलिंद बहुद्देशीय विकास मंडळ व नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा आयोजित फुले शाहू, आंबेडकर महोत्सवात परीसंवाद कार्यक्रमाच्या उद्घाटनीय स्थानावरून ते बोलत होते. तत्पूर्वी विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारूनीक तथागत गौतम बुद्ध यांच्या चरणी नतमस्तक होऊन वंदन केले.
परिसंवादाचे विषय ‘दक्षिण मध्य भारतात परिवर्तन भवन ची भूमिका व कार्य’ आणि ‘भारतीय संविधान व समाज चेतना’ हे होते. परिसंवाद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार पेंटा रामा तलांडी तर विचार पिठावर प्रमुख अतिथी म्हणून अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम, डॉ. मिताली आत्राम, सामाजिक कार्यकर्त्या निता तलांडी, नगरसेवक सतीश भोगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मधुकर कल्लुरी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष समय्या पसुला, जगदीश रालबंडीवार, सत्यनारायण परपटलावार आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार धर्मरावबाबा आत्राम म्हणाले की, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमता नष्ट करून देशात समानता प्रस्थापित केले असून या देशात शिव, फुले, बिरसा मुंडा, आंबेडकरांचे विचारच तारणार असल्याचे मत आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी व्यक्त करून फुले, शाहू, आंबेडकर विचारांचे महोत्सव होणे काळाची गरज असल्याचे म्हणत मोलाचे मार्गदर्शन यावेळी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी कार्सपल्ली यांनी तर उपस्थितांचे आभार शंकर कावरे यांनी मानले

Previous Post

2036 च्या ऑलम्पिकमध्ये बघायचे आहेत चंद्रपूरचे ‘वाघ’

Next Post

सिरोंचा येथे कव्वाली कार्यक्रमाचे जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन.

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
सिरोंचा येथे कव्वाली कार्यक्रमाचे जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन.

सिरोंचा येथे कव्वाली कार्यक्रमाचे जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In