Saturday, March 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

टोल नव्हे, हा ‘खुनी’ निष्काळजीपणा! ‘विश्वराज’च्या CEO वर ३०४-अ अंतर्गत FIR ची ‘AAP’ बल्लारपूरची मागणी.

Madhukar gongale by Madhukar gongale
November 1, 2025
in Uncategorized
0 0
0
टोल नव्हे, हा ‘खुनी’ निष्काळजीपणा!   ‘विश्वराज’च्या CEO वर ३०४-अ अंतर्गत FIR ची ‘AAP’ बल्लारपूरची मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

.हनिशा दुधे चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी मो. नं.9764268694

बल्लारपूर/चंद्रपूर:
बामणी-वरोरा या ‘मृत्यू महामार्गा’ वरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघाती मृत्यूंना केवळ ‘खड्डे’ नव्हे, तर टोल कंत्राटदार ‘विश्वराज कॉन्ट्रॅक्शन कंपनी’चे गुन्हेगारी निष्काळजीपण जबाबदार आहे, असा थेट आरोप आम आदमी पार्टी (AAP), बल्लारपूरने केला आहे. कोट्यवधींचा टोल वसूल करणाऱ्या, पण जनतेच्या जिवाला धोका निर्माण करणाऱ्या कंपनीच्या धोरणाविरुद्ध ‘आप’ संतप्त झाली आहे. ‘आप’चे शहर अध्यक्ष रवि पुप्पलवार यांनी आज (दि. ३१ ऑक्टोबर २०२५) मा. पोलीस अधीक्षकांना लेखी तक्रार देऊन, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि प्रकल्प व्यवस्थापकांवर भादंवि कलम ३०४-अ (निष्काळजीपणामुळे मृत्यू) अंतर्गत तात्काळ FIR दाखल करण्याची मागणी केली आहे. PWD तर्फे वारंवार नोटीस देऊनही निकृष्ट आणि तात्पुरती मलमपट्टी करून कंपनीने निष्पाप नागरिकांच्या जीवाशी खेळ केला आहे. हा केवळ प्रशासकीय दुर्लक्ष नसून, दंडनीय अपराध असल्याचे ‘आप’चे मत आहे. “केवळ कंपनीच नाही, तर दुर्लक्ष करणारे सरकारी अधिकारी आणि डोळे झाकून बसलेले शासनदेखील या मृत्यूंना जबाबदार आहे. जर प्रशासनाने तातडीने FIR दाखल करून रस्ता दुरुस्ती सुरू केली नाही, तर ‘आप’ जनतेला सोबत घेऊन ‘टोल बंद आंदोलन’ सुरू करेल!”
प्रत्येक अपघातासाठी कंपनीचे CEO आणि प्रकल्प प्रमुखांना थेट जबाबदार धरले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पीडितांना न्याय देण्याची मागणी केली आहे.
निवेदन देतेवेळी शहर अध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांच्यासह उपाध्यक्ष अफजल अली, संघठन मंत्री रोहित जंगमवार, सलमा सिद्दिकी, अजयपाल सूर्यवंशी, स्नेहा गौर, गीत उमरे, सौरभ चौहान, सुभाष साव व इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

शहर काँग्रेस कमेटी चे वतीने श्रीमती इंदिरा गांधी आणि सरदार पटेल यांना अभिवादन.

Next Post

जन आक्रोश मोर्चा वंचित बहुजन आघाडी बल्लारपूरच्या वतीने.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
जन आक्रोश मोर्चा वंचित बहुजन आघाडी बल्लारपूरच्या वतीने.

जन आक्रोश मोर्चा वंचित बहुजन आघाडी बल्लारपूरच्या वतीने.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In