नरसिहापल्ली मध्यरात्री कुटुंब झोपेत असताना घराला भीषण आग, घरातील ३० क्विंटल कापूस जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली.
माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी'या घटना स्थळी धाव. मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश...









