धर्म ही अफूची गोळी आहे व देशातील बहुसंख्य जनतेला रोजच या अफूची मात्रा दिली जात असल्याने जनता गुंगीतच आहे: शिवसेना
मुंबई:- आज देशात मोठ्या प्रमाणात धार्मिकता वाढवून राजकीय पोळ्या लाटण्याचे कार्य सुरू आहे. रोज वाढणारी महागाई आणि युवा तरुणाची बेरोजगारी,...









