गडचिरोली: दामरंचा ते चिटवेली जाण्यासाठी रस्त्याच नाही, स्वातंत्र प्राप्तीनंतर सुद्धा जिव घेण्याप्रवास, गेल्या महिन्यात गर्भवती महिलेच्या वाटेतच जीव गेला.
मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधी अहेरी:- तालुक्यातील दामरंचा गावापासून 10 कि.मी.अंतरावर वसलेल्या अतिदुर्गम आविकासीत चिटवेली गाव वसलेला असून सम्पूर्ण आदिवासी ...
Read more






