Monday, May 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

परदेशातुन कापसाची आयात थांबवुन भारतातील शेतकऱ्यांना दिलासा द्या: माजी आमदार प्रा. राजु तिमांडे

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 11, 2023
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, वर्धा, विदर्भ
0 0
0
परदेशातुन कापसाची आयात थांबवुन भारतातील शेतकऱ्यांना दिलासा द्या: माजी आमदार प्रा. राजु तिमांडे
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- परदेशातुन येणाऱ्या कापसाची आयात थांबवुन भारतातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याबाबत माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले.

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे परदेशातील कापुस आयात करण्यास परवानगी दिली आहे .यामुळे भारतातील कापसाचे दर घसरले असुन शेतकरी अंधकारमय चाकोरीतुन वाटचाल करीत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कापुस आयात करण्याचे धोरण थांबवावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

केंद्रातील मोदी सरकारच्या प्रचंड दबावात टेक्सटाईल, गारमेंटस, खाद्य पदार्थ उत्पादक लॉबीच्या फायदयासाठी सोयाबीन, कापुस पिकांसह सोयाबीन, तांदुळ, गहू,हरभरा,मोहरी,तुर उत्पादनाच्या सौदे बाजरावर बंदी घातली तसेच कापुस परदेशातुन आयात करण्यास परवानगी दिली त्यामुळे शेतमालाच्या किमतीत प्रचंड घसरण झाली असुन कपासाचे भाव पडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खुप मोठया प्रमाणात फटका बसला आहे.

शेतकऱ्यांच्या घरात कापुस आहे परंतु भारत सरकारच्या आयातीच्या धोरणामुळे भाव पडले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. बाजार पेठेत कापसाची आवक कमी असल्यामुळे जिनिंग प्रेसींगचे कारखाने बंद पडले आहे. केंद्र सरकारने सेबीने स्विकारलेल्या धोरणात्मक नियोजनित सुधारणा करावी. तसेच केंद्र सरकारने कापुस आयातीचे धोरण बंद करून शेतकऱ्यांना दिलासा दयावा अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करण्यात आली आहे.

Previous Post

धाबा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ अमित देशमुख यांच्या वर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा.

Next Post

“होय, आम्ही ‘शूद्र’ आहोत” ‘हिंदी पट्ट्यातून ओबीसींचा एकमुखी आवाज’.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
“होय, आम्ही ‘शूद्र’ आहोत” ‘हिंदी पट्ट्यातून ओबीसींचा एकमुखी आवाज’.

"होय, आम्ही 'शूद्र' आहोत" 'हिंदी पट्ट्यातून ओबीसींचा एकमुखी आवाज'.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In