Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

वैष्णोदेवीला जाताना भक्ताच्या बसचा भीषण अपघात, 50 फूट दरीत कोसळली बस, 10 मृत्युमुखी, 57 जखमी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 31, 2023
in अपघात, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या
0 0
0
वैष्णोदेवीला जाताना भक्ताच्या बसचा भीषण अपघात, 50 फूट दरीत कोसळली बस, 10 मृत्युमुखी, 57 जखमी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जम्मू कश्मीर:- वैष्णोदेवीला भाविकांना घेऊन जाणाऱ्या बस चा भीषण अपघात झाल्याची घटना समोर येत आहे. भाविकांनी भरलेली बस पुलाचे रेलिंग तोडत सुमारे 50 फुट खोल दरीत कोसळल्याने 10 भाविकाचा मृत्यू झाला तर अनेक प्रवासी गंभीर असल्याने माहिती समोर येत आहे. ही घटना जम्मू-श्रीनगर महामार्गावर झाझ्झर कोटली भागात आज सकाळी सहा ते सातच्या सुमारास घडली.

या भीषण बस अपघातात मृतांत बहुतांश बिहारचे नागरिक आहेत. या अपघाताची माहिती कळताच बचाव पथक, सीआरपीएफ आणि पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. वेगाने बचाव कार्य राबविण्यात आले आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या बस अपघातात बस चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यासह अन्य प्रवाशांना सीआरपीएफच्या तुकडीने बाहेर काढले. जम्मूतील जीएमसी रुग्णालयात 57 जणांवर उपचार सुरू आहेत. तसेच 10 नागरिकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आल्याचे सीआरपीएफने सांगितले. चालकाचे बसवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हे प्रवासी माता वैष्णोदेवी मंदिरात बाळाचे जावळ काढण्यासाठी जात होते.

चालकाची एक चुकी आणि भीषण अपघात. बाळाचे जावळ काढण्यासाठी माता वैष्णोदेवीला जाणारी बस कटराला जाण्याऐवजी श्रीनगरच्या दिशेने निघाली. अपघातस्थळाच्या दोन किलोमीटर अगोदरच बसने डावीकडे वळणे अपेक्षित होते, परंतु चालकाच्या लक्षात वळण आले नाही. त्यामुळे बस उधमपूर – श्रीनगरच्या दिशेला गेली.

Previous Post

पुण्यात भारी वानवडी पोलिस स्टेशन तपास पथकांची कामगिरी ! सिनेकलाकार यांना कोयत्याचा धाक दाखवून लुटणारे ” जबरी चोर” जेरबंद

Next Post

नागपुर जिल्हातील कळमेश्वर येथील क्रिकेट सट्टा अड्ड्यावर धाड, तिन आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपुर जिल्हातील कळमेश्वर येथील क्रिकेट सट्टा अड्ड्यावर धाड, तिन आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

नागपुर जिल्हातील कळमेश्वर येथील क्रिकेट सट्टा अड्ड्यावर धाड, तिन आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In