आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन समूद्रपूर:- ओबीसी आरक्षणासाठी भारत राष्ट्र समितीच्या वतीने समुद्रपूर येथे डॉ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेकडो नागरिक व भारत राष्ट्र समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
ओबीसीच्या आरक्षणा धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण आमच्या विरोध्द नाही महाराष्ट्र शासन मराठा समाजाची दिक्षा भूल करून ओबीसी समाजा मध्ये गोंधडाच वातावरण निर्मान करती आहे खरा अर्थाने महाराष्ट्र शासनाला मराठा समाजाला आरक्षण दयाची मानसिकता असेल तर केन्द्र शासना कडे आरक्षणाचा टक्का वाढविना बाबत मागणी करावी जने करून सुप्रीम कोर्टत टिकून राहील.
तसेच महाराष्ट्र शासनाने नोकर भरती ठेकेदारी पध्दतीने घेण्याचा जिहार काढला तो सुशीक्षीत बेरोजगार धोकाची घंटा आहे या जिहार मुळे पैसे वाला व्यक्ति तहसीलदार थानेदार डायरेक बनू शकते. त्यामुळे हा जीआर रद्द कराव व शासनाने जुना पध्दतीने भरती करावी या मागणा घेवून भारत राष्ट्र समितीचे नेते डाॅ. उमेश वावरे याच्या नेतृत्वात हजारों कार्यकर्ता घेवून तहसील कार्यालय समूद्रपूर भव्य मोर्चा काढण्यात आला. तसेच अशा प्रकारच निवेदन तहसीलदार याना देण्यात आले.
या प्रसंगी दिनेश नराजे (उपसंरपंच), प्रवीण महाजन (उपसंरपंच), साहेबराव धोटे, किशोर मातनकर, मनिष कांबळे, प्रणय पाटील उपसंरपंच
चारूदत आटे, नरेश पवार, गौतम सुटे, संतोष गाले, त्रिंबक किरपाल (माजी उपसंरपंच), ईश्वर गिरी (माजी संरपच), पन्टू बिजवार, जयपाल कांबळे माजी जिल्हा परिषद सदस्य, पदमाकर बोबडे तटावमुक्ति केशव बालशराफ, गणेश वानखेडे नुतन राठोड़, परमेश्वर मोहते, दिलीप बारई, यादव राऊत, माजी संरपच, पांडुरंग मोहते सावगी मांजी संरपच, भारत गायधने, शुभाष कटमुसरे, अनिल धोटे, कैलाश नवघरे संरपच दमडूजी मडावी माजी जिल्हा परिषद उल्हास चौधरी, तुषार शेडके, शनी गडमवार, नारायण नवघरे, माजी संरपच, रामभाऊ लोंखडे, नितिन कांबळे, संजय मेन्ढे, तुलसीराम तलाडे, प्रमोद राऊत, राजू सुरसे, अनिल घुमडे, प्रल्हाद नादुरकर, किशोर कुटे, अतुल साटोणे, बंडू मून डाॅ पानसे, डॉ वावधने मधु पिसे, पांडुरंग घाटे, बाबाराव पेंदे विठ्ठल लेढे इत्यादि मान्यवर सह हजारो कार्यकर्ता उपस्थिति होते.

