Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

ठरलेले लग्न मोडून कुटुंबीयांची बदनामी केल्या प्रकरणी वाहतूक विभागातील भावा-बहिणींवर गुन्हा…

पंकेश जाधव by पंकेश जाधव
October 9, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
ठरलेले लग्न मोडून कुटुंबीयांची बदनामी केल्या प्रकरणी वाहतूक विभागातील भावा-बहिणींवर गुन्हा…
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- पैशासाठी ठरलेले लग्न मोडून मुलीच्या कुटुंबीयांची बदनामी केल्याप्रकरणी दोघा भावा-बहिणींवर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही शहर वाहतूक विभागात कार्यरत आहेत.

आसिफ फखरुद्दीन पठाण (२७, , रा. विश्रांतवाडी पोलीस लाईन), रुकय्या फखरुद्दीन पठाण (३१, रा. फुरसुंगी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत भवानी पेठ येथील २४ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. ऑगस्ट २०२२ ते मे २०२३ दरम्यान हा प्रकार घडला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२२ मध्ये फिर्यादी यांना असिफ याच्याशी लग्नासाठी स्थळ आले होते.

फिर्यादी पसंत पडल्यानंतर सर्वानुमते २३ ऑक्टोबर रोजी कोंढवा येथे साखरपुडा झाला. त्यानंतर असिफचे फिर्यादीचे फोनवर बोलणे सुरू झाले. यादरम्यान फिर्यादीच्या घरच्यांनी घरगुती वापराचे काही साहित्य असिफला दिले. मात्र, १५ लाख रुपयांचे सोसायटीचे कर्ज काढले असून, ते परतफेड करण्यासाठी तुझ्या घरच्यांकडून दहा लाख रुपये घेऊन दे, असे असिफ फिर्यादीला म्हटला. यावरूनच त्यांच्यात मतभेद झाले. २१ मे रोजी लग्नाची तारीख ठरली असताना, काही दिवस अगोदरच असिफची बहीण साहित्य घेऊन ते परत करण्यासाठी फिर्यादीच्या घरी आली..त्यामुळे लग्नासाठी खर्च करण्यास भाग पाडून समाजामध्ये बदनामी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास समर्थ पोलीस करत आहेत.

Previous Post

अहेरी विधानसभेत स्ट्राव पोलचा ऑनलाइन सर्व्हेत राजे अम्ब्रिशराव आत्राम अव्वल, तब्बल ६७% जनतेची पसंती.

Next Post

नागपुरात दुर्लभ कासवांच्या तस्करी प्रकरणी मुख्यतस्कर वनविभागाने केला उत्तर प्रदेशातून जेरबंद!

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
नागपुरात दुर्लभ कासवांच्या तस्करी प्रकरणी मुख्यतस्कर वनविभागाने केला उत्तर प्रदेशातून जेरबंद!

नागपुरात दुर्लभ कासवांच्या तस्करी प्रकरणी मुख्यतस्कर वनविभागाने केला उत्तर प्रदेशातून जेरबंद!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In