Saturday, June 21, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

निवडणूक आयोग आणि शिंदे गटाची साठ गाठ झाली आहे का?, सुषमा अंधारेंची शिंदे गटावर जोरदार टीका

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 18, 2023
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0 0
0
निवडणूक आयोग आणि शिंदे गटाची साठ गाठ झाली आहे का?, सुषमा अंधारेंची शिंदे गटावर  जोरदार टीका
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️राज शिर्के, मुंबई (पवई) प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई/बीड, 17 जानेवारी:- नरेंद्र मोदीजींच्या पोस्टरला काळे फासणाऱ्या सत्यजित तांबेला देवेंद्र फडणवीस जवळ करत आहेत, हे धोक्याचे आहे, असे म्हणत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपावर हल्ला बोल केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पोस्टरला काळे फासणाऱ्या सत्यजित तांबेला देवेंद्र फडणवीस जवळ करत आहेत, हे धोक्याचे आहे, असे म्हणत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपावर हल्ला बोल केला. तसेच निवडणूक आयोग आणि शिंदे गटाची साठ गाठ झाली आहे का?, अशी टीकाही त्यांनी केली. म्हणे पक्ष प्रमूखच बेकायदेशीर आहेत, निवडणूक आयोग घराचा आहे का, या शब्दात सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली.

सुषमा अंधारे या बीडमध्ये बोलत होत्या. नरेंद्र मोदीजींच्या पोस्टरला काळे फासणाऱ्या सत्यजित तांबेला देवेंद्र फडणवीस जवळ करत आहेत, हे धोक्याचे आहे, असे म्हणत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपावर हल्ला बोल केला. त्या बीड जिल्हा दौऱ्यावर आल्या असता शिवसेनेना पदाधिकाऱ्यांशी महत्वपूर्ण बैठकीस संबोधन करताना त्या बोलत होत्या.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, आमची खरी शिवसेना नाही, आमचे जिल्हा प्रमुख खरे नाहीत पण आम्हाला आमची वस्तुस्थिती माहीत आहे. निवडणूक आयोगाने अद्याप निर्णय दिला नाही. हे लोक कॉप्या करून पास झाले आहेत आणि त्यांना खरे माहीत नाही.

40 आमदार जे गेलेत ते आमच्याच पक्षातून निवडणूक लढवून गेलेत. मग त्यांच्या निवडणूक फॉर्मवर सूचक अनुमोदन म्हणून सुभाष देसाई, निलम ताई गोरे, संजय राऊत यांनीच सह्या केल्या आहेत. मग ते काय खरे शिवसैनिक नाहीत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Previous Post

वर्धा: विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेश पत्र न दिल्याने ‘मनसे’ चा महाविद्यालयात राडा.

Next Post

शिंदे गटाचे 7 जिल्हाप्रमुख बोगस? निवडणूक आयोगामध्ये सादर केलेल्या कागदपत्रांवर ठाकरे गटाचा आक्षेप.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
शिंदे गटाचे 7 जिल्हाप्रमुख बोगस? निवडणूक आयोगामध्ये सादर केलेल्या कागदपत्रांवर ठाकरे गटाचा आक्षेप.

शिंदे गटाचे 7 जिल्हाप्रमुख बोगस? निवडणूक आयोगामध्ये सादर केलेल्या कागदपत्रांवर ठाकरे गटाचा आक्षेप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In