Friday, December 5, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

मुंबई- सोलापूर वंदे भारत रेल्वेला ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्टेशनवर थांबा नाही, खा. राजन विचारे यांचे रेल्वेमंत्री व मध्य रेल्वे महाप्रबंधकांना पत्र.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 10, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0 0
0
मुंबई- सोलापूर वंदे भारत रेल्वेला ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्टेशनवर थांबा नाही, खा. राजन विचारे यांचे रेल्वेमंत्री व मध्य रेल्वे महाप्रबंधकांना पत्र.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

रेल्वे प्रशासनाकडून ठाणे, नवीमुंबईतील सोलापूरवासियांवर अन्याय ?

✒️नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
मोबा नंबर 989225040

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे :- ठाणे रेल्वे स्थानकातून दिवसाला सात लाखांहून अधिक प्रवासी ये-जा करीत असतात. दि. १६ एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदर ते ठाणे अशी भारतातील पहिली रेल्वे धावलेल्या ठाणे रेल्वे स्थानकाला ऐतिहासिक महत्त्वप्राप्त असतानाही या रेल्वे स्थानकामध्ये मुंबई-सोलापूर या वंदेभारत रेल्वेला थांबा देण्यात आलेला नाही. यांसदर्भात खासदार राजन विचारे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व मध्य रेल्वेचे महाप्रबंधक नरेश लालवाणी यांना मेलद्वारे पत्र पाठवून मुंबई-सोलापूर वंदे भारत रेल्वेला थांबा मिळावा अशी मागणी केली आहे. तसेच मुंबई – सोलापूर रेल्वेला ठाणे रेल्वे स्थानकात थांबा न मिळाल्याने त्यांनी पत्रात खेदही व्यक्त केला आहे.

ठाणे रेल्वे स्थानकात गेल्याकाही वर्षांपासून मोठ्याप्रमाणात विकासकामे सुरू आहेत. खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नामुळे रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून ठाणे रेल्वे स्थानकाचा कायापालट केला जात आहे. ठाणे रेल्वे स्थानकात अनेक लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांना थांबा आहे. त्यामुळे ठाणे आणि नवी मुंबई येथून हजारो नागरिक ठाणे रेल्वे स्थानकातून लांब पल्ल्यांच्या गाड्या पकडण्यासाठी येत असतात. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकाला महत्त्व आहे. शुक्रवारपासून मुंबई-शिर्डी आणि मुंबई सोलापूर या दोन वंदे भारत रेल्वेंना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. परंतु यातील मुंबई सोलापूर या रेल्वेला ठाणे रेल्वे स्थानकात थांबा देण्यात आला नाही. मुंबईहून ही वंदे भारत रेल्वे थेट कल्याणला थांबणार आहे.

त्यामुळे ठाणे लोकसभाचे खासदार राजन विचारे यांनी मुंबई- सोलापूर वंदे भारत रेल्वेला थांबा मिळावा अशी मागणी केली. ठाणे, नवी मुंबई शहरात सोलापूर भागातील लाखो नागरिक वास्तव्यास आहेत. या गाडीला ठाणे रेल्वे स्थानकात थांबा मिळाला असता तर त्यांना मोठा दिलासा मिळाला असता. तर सोलापूरला जाणाऱ्या प्रवाशांना कल्याणला जाण्याची गरज लागणार नाही. ठाणे रेल्वे स्थानकात मुंबई-सोलापूर वंदे भारत रेल्वेला थांबा मिळाल्यास प्रवाशांचा वेळही वाचणार आहे.

Previous Post

खर्चाचा हिशोब सादर न करणारे 32 उमेदवार अपात्र जिल्हाधिकारी यांनी काढले आदेश ग्रामपंचायत निवडणूकीतील उमेदवार पाच वर्ष निवडणूक लढविता येणार नाही

Next Post

स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या शिवाय पूर्ण होणार नाही : प्रा. बाबा भांड

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या शिवाय पूर्ण होणार नाही : प्रा. बाबा भांड

स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या शिवाय पूर्ण होणार नाही : प्रा. बाबा भांड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In