Wednesday, February 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

वर्धा जिल्हात विद्यार्थ्यांनी सोडवला पाणी प्रश्न, एकत्र येऊन गावासाठी बांधला बंधारा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 21, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
वर्धा जिल्हात विद्यार्थ्यांनी सोडवला पाणी प्रश्न, एकत्र येऊन गावासाठी बांधला बंधारा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा :- लोकांच्या एकतेने आपण कुठलाही प्रश्न सोडवू शकतो. एकतेत अमाप ताकत असते. असेच वर्धा जिल्हातुन एकतेमधून गावाच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याला मदत झाली. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी समस्या जाणवते. त्यासाठी पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतांचे संवर्धन करणे गरजेचे असते. तसेच भूजल पातळी वाढविण्यासठी ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ हाच चांगला उपाय मानला जातो. सरकारकडूनही भूजल पातळी वाढविण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. वर्धा जिल्ह्यातील मोर्चापूर येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी गावचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी बंधारा बांधला आहे.

वर्ध्यातील इंद्रप्रस्थ न्यु आर्ट्स कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण शिबीर अंतर्गत मोर्चापूर या गावातील विविध समस्या जाणून घेतल्या. तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की, पाण्याची समस्या गंभीर आहे. त्यामुळे गावातील पाणी अडवण्यासाठी बंधारा बांधण्याची कल्पना पुढे आली. नंतर प्राध्यापक संदीप गिरडे यांच्याशी चर्चेत बंधारा बांधण्याचा निर्णय झाला.
गावातील लोकांच्या मदतीने व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहभागातून बंधारा बाधायाला सुरूवात केली. सर्व विद्यार्थ्यांच्या सामूहिक श्रमातून हे काम झाले. विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठीही या सामूहिक श्रमदानाचा फायदा होणार असल्याचे विद्यार्थी सांगतात. तसे विद्यार्थ्यांनी यावेळी गावकऱ्यांना पाणी संवर्धनाचे महत्त्व सांगतिले.

या विद्यार्थ्यांनी एकत्र येत श्रमदानातून बांधलेल्या बंधाऱ्यामुळे उन्हाळ्यात जनावरांसाठी पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच या बंधाऱ्यात पाणी आडून राहिल्यामुळे पाण्याची पातळी वाढण्यासही मदत होणार आहे. गावातील लोकांच्या पाण्याच्या प्रश्नही काही प्रमाणात सुटणार असल्याने या बंधाऱ्याचा गावाला फायदा होईल, असे नागरिकांचे मत आहे.

Previous Post

उद्यापासून चंद्रपूर जिल्हात युवक काँग्रेसचे हात से हात जोडो अभियान, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे जिल्ह्य़ातील युवकांची बांधणार मोट.

Next Post

तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त वाहली आदरांजली.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त वाहली आदरांजली.

तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त वाहली आदरांजली.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In