Sunday, December 7, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

नगर परिषद राजुराच्या वतीने शहरात फडकणार ७५ फुट उंचीचा राष्ट्रध्वज.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 13, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
नगर परिषद राजुराच्या वतीने शहरात फडकणार ७५ फुट उंचीचा राष्ट्रध्वज.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राजुऱ्यात फडकनार ७५ फुट उंचीचा राष्ट्रध्वज- माजी नगराध्यक्ष अरुण धोटे.

संतोष मेश्राम, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
राजुरा :- आज संपूर्ण देशभरात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या पाश्र्वभूमीवर राजुरा येथे ७५ फुट उंचीचा राष्ट्रध्वज लागावा, स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या महान राष्ट्रभक्त, स्वातंत्र्य सैनिक यांचे स्मरण व्हावे, राष्ट्रध्वजाचा सन्मान व्हावा यासाठी स्वातंत्र्याचे ७५ वर्ष ७५ फुट उंचीचा राष्ट्रध्वज उभारण्याचे नियोजन जवळपास वर्षभरापूर्वीच केले होते. हा ७५ फुट उंचीचा राष्ट्रध्वज माय लव्ह माय राजुरा या पाईंट जवळ उभारण्याचे नियोजन होते मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे आता हे ठिकाण नगर परिषदच्या लगतच्या भागात मामा तलावाजवळ ठरविण्यात आले असुन मा. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते राजुरा येथे आज दिनांक १३ आँगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता राजुरा नगर परिषदेच्या वतीने ७५ फुट उंचीचा राष्ट्रध्वज फडकणार आहे. या प्रसंगी शहरवासीयांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या अभियानासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्या जात आहे. १५ आॅगस्टसाठी लोकांमध्येही उत्साह आहे. मात्र केवळ १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारी पूरता न राहता तो कायम राहला पाहिजे. यासाठी सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देत सहभाग नोंदविला पाहिजे.

Previous Post

प्रेम प्रकरणातून जळगाव जिल्ह्यात घडले दुहेरी हत्याकांड, भावनेचं बहिणीची आणि प्रेमीची केली हत्या.

Next Post

Portmanat 1xbet 1 en ucuz qiymeti Online sifaris Baki 201

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post

Portmanat 1xbet 1 en ucuz qiymeti Online sifaris Baki 201

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In