Thursday, June 12, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

बसवेश्वर महाराज जयंती निमित्त आमदार विक्रमसिंह सावंत यांनी बसवेश्वर महाराजांना पुष्पहार अर्पण करून केलं अभिवादन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 25, 2023
in Uncategorized, उत्तर महाराष्ट्र, धर्म, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
बसवेश्वर महाराज जयंती निमित्त आमदार विक्रमसिंह सावंत यांनी बसवेश्वर महाराजांना पुष्पहार अर्पण करून केलं अभिवादन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

रूपसेन उमरानी, मुंबई ब्यूरो चीफ

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जत:- महात्मा जगतजोती बसवेश्वर महाराज जयंती निमित्त आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जत येथील बसवेश्वर महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी दिलीप सोलापुरे सावकार, शिवकुमार तंगडी, राजू जेऊर बाळासाहेब तंगडी, शिवा गुजरे, तुकाराम माळी, राजू कोरे, डॉ. पट्टनशेट्टी,राघवेंद्र तंगडी,पापा कुंभार, राजेंद्र अरळी आणि सर्व प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार विक्रमसिंह सावंत बसवेश्वर महाराज यांची “लोकशाही संसद म्हणजेच ‘अनुभव मंटपाची’ स्थापना केली. या अनुभव मंटपात सर्व धर्मातील लोक एकत्र येऊन सामाजिक अडचणींवर कशी मात करावी यावर चर्चा करण्याचे कार्य चालत असे. बसवण्णांनी समाजातील रूढीपरंपरा, वाईट चालीरीती यांना विरोध करून समाजाच्या हितकारक गोष्टींची अंमलबजावणी करणारी नवीन यंत्रणा तयार केली. (बाराव्या शतकातील आदर्श प्रशासक, समतेचे प्रणेते म्हणून महात्मा बसवेश्वरांना ओळखले जाते. सर्व प्रथम लोकशाही मूल्याची सुरूवात ही बसवेश्वरांनी 12 व्या शतकात अनूभव मंटपाच्या माध्यमातून केल्याचे वचनसाहित्यातून दिसून येते.एकूणच त्यांनी वचन साहित्यात समता, मूल्य, न्याय, बंधूता, एकात्मता तसेच स्वातंत्र्य, अधिकार, नियंत्रण व शिस्त, सूशासन आणि प्रशासन आदी बाबींवर सखोल विवेचन केले आहेत. सद्यस्थितीत शासन व प्रशासनाला या विचारांचा अवलंब केल्यास निश्चितच देशात निर्माण होणारी विषमता, हिंसा, भेदभाव व जातीय राजकारण इ. समस्यावर (पायबंद) आळा घालता येईल. परिणामतः चांगले सुशासन व प्रशासन व्यवस्था निर्माण होइल.

Previous Post

अकोला जिल्ह्याच्या मूर्तीजापुर मधील बाल श्रामणेरांची दिली पवित्र दीक्षाभूमीला भेट.

Next Post

Топ-5 Лучших Онлайн-казино Рейтинг 202

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post

Топ-5 Лучших Онлайн-казино Рейтинг 202

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In