Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या जाचक अटी रद्द करा- माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 19, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या जाचक अटी रद्द करा- माजी आमदार प्रा.राजु तिमांडे
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

शेतकऱ्यांच्या सात- बाऱ्यावर निवडणुका घेण्याचा निर्णय जनहितार्थ.

मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
हिंगणघाट:-
माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका शेतकऱ्यांच्या सात-बारावर घेतलेला निर्णय जनहितार्थ असून त्यामधील काही अटी रद्द करण्यात याव्या या मागणीसाठी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सुद्धा निवेदन देण्यात आले आहे.

शेतकऱ्याला शेतमाल कुठेही विकण्याची मुभा देण्यात आली असून त्यामुळे पाच वर्षातून ०३ वेळा बाजार समितीमध्ये माल विकण्याची अट रद्द करण्यात यावी. कारण शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीकरिता पर्यायी पणनची सुद्धा सुविधा आहे.

बाजार समिती मार्फत शासनाकडे सुपर विजन फीच्या माध्यमातून व पणन मंडळाकडे अंशदानाच्या माध्यमातून लाखो रुपये जमा करण्यात येते म्हणून त्या फंडातून निवडणुक खर्चाची तरतूद करण्यात यावी त्यामुळे बाजार समितीवर खर्चाचा बोझा पाहून बाजार समितीमध्ये अस्तित्व टिकून राहण्यास मदत होईल.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा खर्च बाजार समितीवर टाकण्यात येऊ नये. तरी सरकारने या जाचक अटी रद्द करण्यात याव्या अशी मागणी माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.

Previous Post

नाशिक ‘दीड लाख रुपये द्या, घरबसल्या फार्मसीची डिग्री मिळणार असे म्हणून तरुणाची फसवणूक.

Next Post

सीतापुर मध्ये अराजक तत्वाने तोडला भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा. सर्विकडे संताप.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
सीतापुर मध्ये अराजक तत्वाने तोडला भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा. सर्विकडे संताप.

सीतापुर मध्ये अराजक तत्वाने तोडला भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा. सर्विकडे संताप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In