Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मुळा नदीवर असलेल्या जांबुत- साकूर सीमेवर कोल्हापुरी पद्धतीच्या दिघे केटियरचे 44 ढापे चोरीला.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 21, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
मुळा नदीवर असलेल्या जांबुत- साकूर सीमेवर कोल्हापुरी पद्धतीच्या दिघे केटियरचे 44 ढापे चोरीला.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
बोटा :
संगमनेर तालुक्यातील पठार भागातील जांबूत परिसरातील मुळा नदीवर असलेल्या जांबुत- साकूर सीमेवर कोल्हापुरी पद्धतीच्या दिघे केटियरचे 44 ढापे चोरून नेल्याची घटना घडली. घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साकूर परिसरात मुळा नदीवर साकूर व जांबूत या दोन गावांना जोडणारा कोल्हापुरी पद्धतीचा केटियर आहे. पावसाळ्यापूर्वी बंधार्‍याचे लोखंडी ढापे काढून ठेवले जातात. चालू वर्षी देखील या बंधार्‍याचे वापरायोग्य 225 ढापे काढून जांबूत हद्दीत ठेवण्यात आले होते.

5 मे ते 19 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजेपूर्वीच्या दरम्यान चोरट्यांनी यातील 1 लाख 10 हजार रुपयांचे वापरायोग्य 44 ढाप्यांची चोरी केल्याचे समोर आले. भाऊसाहेब बापू सागर यांचे फिर्यादीनुसार घारगाव पोलिस ठाण्यात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सुनील पाटील यांचे मार्गदर्शनानुसार पोलिस हेड कॉन्स्टेबल आर.व्ही. भुतांबरे हे करीत आहेत. दरम्यान, काही दिवसांपासून चोरट्यांनी साकुर पठारभागात धुमाकूळ घातला आहे.

चोरांनी अशी कुठलीच बाब सोडली नाही की, त्याची चोरी करणे बाकी आहे.दरम्यान शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांची देखील चोर चोरी करू लागले आहेत.त्यात सार्वजनिक संपत्ती देखील आता लक्ष होत असल्याचे या घटनेने समोर आले आहे. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे.

Previous Post

अहमदनगर महापालिकेच्या वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच ठार.

Next Post

इंडियन्स सोशल मूव्हमेंटच्या माध्यमातून झाली नांदगाव येथे आदिवासी बांधवांच्या पिण्याच्या पाण्याची सोय.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
इंडियन्स सोशल मूव्हमेंटच्या माध्यमातून झाली नांदगाव येथे आदिवासी बांधवांच्या पिण्याच्या पाण्याची सोय.

इंडियन्स सोशल मूव्हमेंटच्या माध्यमातून झाली नांदगाव येथे आदिवासी बांधवांच्या पिण्याच्या पाण्याची सोय.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In