Monday, December 8, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

देव गेला चोरीला, आता अख्ख गाव सोडणार अन्न पाणी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 23, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
देव गेला चोरीला, आता अख्ख गाव सोडणार अन्न पाणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

जालना जिल्हा प्रतिनिधी
जालनाः-
जील्हातून एक खळबजनक बातमी समोर आली आहे. जालना जिल्ह्यातील जांब समर्थ येथील रामदास स्वामींनी पूजलेल्या प्राचीन देवाच्या मुर्त्या चोरांनी चोरून नेल्यामुळे अवघ्या गावात शांतता पसरली आहे.

रविवारला रात्रीच्या सुमारास जांब येथील राम मंदिरातील पंचधातूंच्या 450 वर्षांपूर्वीच्या प्राचीन देवाच्या मुर्त्या चोरीला गेल्यात. पण मंगळवारी सकाळपर्यंत या मूर्तींचा किंवा चोरट्याचा शोध लागलेला नाही. महाराष्ट्रातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या रामदास स्वामी यांच्या जन्मगावीच ही चोरीची घटना घटल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र अस्वस्थता आहे. लवकरात लवकर मूर्तींचा शोध लागला नाही तर अवघा गाव अन्नत्याग करणार असल्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. या चोरीच्या घटनेमुळे जांब समर्थ गावासह संपूर्ण जालना जिल्ह्यात अस्वस्थता आहे. जांब समर्थ गावात प्रचंड शुकशुकाट पहायला मिळतोय. मंदिरातील एकूण पाच ते सहा मूर्ती चोरीला गेल्यात. मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने तात्पुरता श्रीरामाचा दुसरा फोटो ठेवून त्याची पूजा करण्यात येतेय, मात्र आमला देव हरवल्याच्या भावनेने गावकरी व्याकुळ आहेत.

Previous Post

इंजिनिअरिंग डिप्लोमा इत्यादी शिक्षण घेणाऱ्या मुलींना प्रत्येक वर्षाला 50 हजार रुपये पर्यंतचे शिष्यवृत्ती राज्य सरकारची घोषणा.

Next Post

शाळेसमोरून बालिकेचे अपहरण; चाकूचा धाक दाखवत बसविले गाडीत, धावत्या गाडीत केला अत्याचार

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
शाळेसमोरून बालिकेचे अपहरण;  चाकूचा धाक दाखवत बसविले गाडीत, धावत्या गाडीत केला अत्याचार

शाळेसमोरून बालिकेचे अपहरण; चाकूचा धाक दाखवत बसविले गाडीत, धावत्या गाडीत केला अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In