Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

विसापूर गावात पूरस्थिती हजारो हेक्टर शेती पुराखाली, शेतकऱ्यांचा शेत जमिनीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या: प्रितम पाटणकर

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 24, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
विसापूर गावात पूरस्थिती  हजारो हेक्टर शेती पुराखाली, शेतकऱ्यांचा शेत जमिनीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या: प्रितम पाटणकर
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मो.9764268694

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर दि. 23:- चंद्रपूर जिल्हातील जोरदार पाऊस पडल्यामुळे काही भागातील गावाचा मुख्यालयाशी संपर्क तुटला होता. या मुसळधार पाऊसामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे अनेक तालुक्यातील शेतकरी संकटात सापडलेल्या आहे. त्यामुळे काँग्रेस पार्टीच्या वतीने शेतीचे नुकसान बघता पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

बल्लारपूर विधानसभा मधील विसापूर गाव-हद्दीतील शेत-शिवार सत्त पडत असलेल्या पाण्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाले आहेत तसेच शेतकऱ्यांचे पीक पेरणी सुद्धा झाले असून त्यांच्या शेतजमणी हे पुरा खाली गेले आहेत हे पूर परिस्थिती लक्षात घेता विसापूर ग्रामपंचायत सदस्य मा.गजाननभाऊ पाटणकर यांनी सुचवलेल्या मार्गदर्शनात तात्काळ दखल घेत विसापूर गाव मधील बल्लारपूर विधानसभा सचिव प्रितम पाटणकर युवक काँग्रेस चंद्रपूर यांनी तात्काळ बल्लारपूरचे अजय नवकारकर तलाठी-पटवारी व निखील पिंपळशेंडे कृषी अधिकारी यांच्याशी फोन मार्फत संपर्क केले व चर्चा करून त्यांना विसापूर गाव-हद्दीला पूर परिस्थिती बद्दल माहिती देण्यात आली तसेच पटवारी व कृषी अधिकारी यांनी पूर उतरल्यानंतर सर्व शेतकऱ्यांचे शेत जमिनीचे पंचनामे होईल व नुकसान भरपाई देण्याचे प्रयत्न करण्यात येईल असे सांगितले.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

रोटरी क्लब बल्लारपूर चा 12 वा पदग्रहण सोहळा संपन्न, नवीन अध्यक्ष राहुल वरू यांनी स्वीकारला पदभार.

Next Post

वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर व नेतृत्वावर विश्वास ठेऊन आर्वी तालुक्यात खुबगाव येथे आढावा बैठक संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर व नेतृत्वावर विश्वास ठेऊन आर्वी तालुक्यात खुबगाव येथे आढावा बैठक संपन्न.

वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर व नेतृत्वावर विश्वास ठेऊन आर्वी तालुक्यात खुबगाव येथे आढावा बैठक संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In