Thursday, May 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

राजाराम ते मरनेली मार्गवरील बनलेल्या पुलात झाला भष्ट्राचार, अवघ्या पाच सहा महिन्यातच पुलावर पडले खड्डे.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 31, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
राजाराम ते मरनेली मार्गवरील बनलेल्या पुलात झाला भष्ट्राचार, अवघ्या पाच सहा महिन्यातच पुलावर पडले खड्डे.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधि

गडचिरोली:- राज्यात भष्ट्रचार किती फोफावला आहे हे अनेक घटनेवरून समोर येत असत आता गडचिरोली जिल्हातील अहेरी तालुक्यातील खांदला ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मरनेली मार्गांवर गेल्या पाच सहा महिन्यापूर्वी बांधकाम केलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूला खड्डे पडले असल्यामुळे हा पुल भाष्ट्राचारने तर नाही ना खाला असे प्रश्न निर्माण झाले आहे.

राजाराम-मरनेली पाच ते सहा किमी अंतराच मार्ग असून या मार्गांवर लहान मोठे चार पूल असून दोन मोट्या पुलांची बांधकाम गेल्या पाच महिन्यापूर्वी बांधकाम करण्यात आले आहेत, एका पुलाचे दोन्ही बाजूवर खड्डे पडले असून चारचाकी व दुचाकी वाहने निघू शकत नाही परिणामी मरनेली वासी त्या पुला पर्यन्त पायी येऊन प्रवासी वाहने पकडतात व संरक्षण भिंत ही न बांधल्याने पुलावरीलमाती दबून डांबरीकरन दोन्ही बाजूचे उकडून जात आहे.

राजाराम ते मरनेली रस्त्याचे काम सुद्धा अर्धवट डांबरीकरण झालं आहे. अर्धवट रस्त्याचे काम न झाल्याने रस्ता चिकलाने भरला आहे. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर रस्ता व पूल बांधकाम सुरु झाल्याने मरनेली वासियांना रस्ताची समस्या सुटेल अशी अपेक्षा होती परंतु अर्धवट रस्ता व पुला वरील खड्ड्या मुळे येजा करण्यास अडचणीचे जात असल्याने शासनाप्रति नाराजी व्यक्त करीत आहेत. पूल बांधकामं कंत्राटदारास सदर पुला वरील खड्डे दुरुस्ती करण्यास शक्तीचे करावे व लवकरात लवकर अर्धवट असलेला रस्त्याचे काम पूर्ण करावी अशी मागणी गावकरी करीत आहेत.

Previous Post

राजुरा: पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रम, मातीच्या गणेशमूर्ती निर्मिती व विसर्जन उपक्रम.

Next Post

महिलेला शिवीगाळ दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी, तिघांवर गुन्हा दाखल.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
महिलेला शिवीगाळ दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी, तिघांवर गुन्हा दाखल.

महिलेला शिवीगाळ दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी, तिघांवर गुन्हा दाखल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In