Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वर्धा जिल्हातील विवाहितेस फसवून बिहार मध्ये नेले, मग नेपाल मध्ये विकण्याचा रचला घाट.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 21, 2023
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
वर्धा जिल्हातील विवाहितेस फसवून  बिहार मध्ये नेले, मग नेपाल मध्ये विकण्याचा रचला घाट.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मोबाईल. 8888630841

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हा तीन एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील एक विवाहितेला बिहार. राज्यात विकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हात खळबळ माजली आहे. बेपत्ता झालेली ही विवाहित महिला तब्बल दोन महिन्यांनी आपल्या घरी सुखरूप पोहोचली आहे. ही घटना फेसबुकमुळे घडली व फेसबुकनेच उजेडात आली आहे.

वर्धा जिल्ह्यातील येळाकेळी येथील एका विवाहितेस एका अज्ञात व्यक्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळीक साधून तिला फूस लावून पळवून नेले होते. तशी तक्रार तिच्या पतीने 15 ऑगस्ट रोजी सेलू पोलिसांकडे केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी शोध घेण्यात सुरुवात केली. पण तपास करूनही या विवाहितेचा शोध लागत नव्हता.

त्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलीकरत चौहू दिशेने तपास सुरू केला. सदर महिलेने घरून जाण्यापूर्वी फेसबुक मेसेंजरवर एक संदेश टाकला होता. त्यावरून तपासाची दिशा ठरविण्यात आली. तो सायबर पोलिसांच्या मदतीने पत्ता मिळवत त्याआधारे पोलीस निरीक्षक धनंजय पांडे तसेच अखिलेश गव्हाणे, सचिन वाटखेडे, रुखसाना शेख यांचे पथक बिहारला रवाना झाले. महिला ही वैशाली जिल्ह्यातील पिरापूर मथुरा या गावात असल्याचे तांत्रिक बाबीने दिसून आले.

हे गाव अतिदुर्गम भागात तसेच संवेदनशील असल्याने मोठे आव्हान होते. मात्र पोलिसांनी विविध संकटे दूर करीत महिलेस ताब्यात घेतले. तिला आता तिच्या कुटुंबाच्या हवाली करण्यात आले आहे. हे गाव नेपाळ सीमेपासून जवळच आहे. या महिलेस नेपाळमध्ये विकण्याचा डाव होता, अशी माहिती पुढे आली आहे.

Previous Post

माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी जाहीर कार्यक्रमात आदिवासी जमाती बद्दल केलेल्या असविधानिक वक्तव्याचा निषेध.

Next Post

आलापल्ली येथील सर्वात मोठ्या बतकम्मा मंडळाला भेट देत माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केले पूजन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आलापल्ली येथील सर्वात मोठ्या बतकम्मा मंडळाला भेट देत माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केले पूजन.

आलापल्ली येथील सर्वात मोठ्या बतकम्मा मंडळाला भेट देत माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केले पूजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In