Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

गडचिरोली: जातीयवादी शक्तीने आंबेडकरांच्या नावाचे नामफलक काढले, नवरगांव येथील बौद्ध समाजाने गाव सोडले.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 22, 2023
in Uncategorized, आंदोलन, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
गडचिरोली: जातीयवादी शक्तीने आंबेडकरांच्या नावाचे नामफलक काढले, नवरगांव येथील बौद्ध समाजाने गाव सोडले.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथील चामोर्शी तालुक्यातील नवरगाव (कुनघाडा) येथील आंबेडकरी समाजातील अनेक कुटुंबांनी गाव सोडले आहे. हे सर्व कुटुंब निळ्या ध्वजांसह महिलादेखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचे नामफलक पोलीसाच्या मदतीने ग्रामपंचायतने अवैधरित्या हटविण्यात आल्यामुळे अनेक कुटुंबात संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या आंबेडकरी समाजाने गाव सोडले आहे.

चामोर्शी तालुक्यातील नवरगाव (कुनघाडा) येथील बौध्द समाजाने गेल्या दोन वर्षापासुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचे नामफलक आंबेडकर वार्डातील चौकात नव्हे त्याच्या बाजुला गावठाण जमीनीवर दुर्गे यांच्या घरासमोर लावला होता. तसा प्रकारचा ठरावही ग्रामसभेचा झालेला असुन सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी पोलीस स्टेशन चामोर्शी एसडीपीओ गडचिरोली यांना वारंवार तक्रार करून सदर नामफलक पोलीसाच्या ताफ्यानी व ग्रामपंचायतच्या तत्कालीन बॉडीनी हटविला आहे.

आज दि. २१ डिसेंबरला सदर प्रकार घडल्यामुळे नवरगाव गावातील संपूर्ण बौध्द बांधवानी आपल्या मुलाबाळा सहीत गाव सोडून बैलबंडीने जात आहेत. कुठे जात आहेत हे अजुनही समजू शकते नाही. परंतु जातीयवाघ्याच्या जाचाला कंटाळून संविधान कर्त्याच्या नावाला विरोध करण्याऱ्या लोकांचा निषेध करून बौध्द समाजाने गाव सोडून जात आहेत. सदर घटना हि महाराष्ट्रातील पहिलीच घटना होय.

Previous Post

मानिकगड (अल्ट्राटेक) सिमेंट कंपनी कडून आदिवासीचा छळ खपविणार नाही, 18 आदिवासीच्या जमीन प्रकरणी विशेष बैठक घेणार: ना. धर्मराव आत्राम 

Next Post

नागपूर जिल्हा बँकेत 150 कोटीच्या घोटाळा प्रकरणी काँगेस नेते आमदार सुनील केदार यांना 5 वर्षाची शिक्षा 10 लाख दंड.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपूर जिल्हा बँकेत 150 कोटीच्या घोटाळा प्रकरणी काँगेस नेते आमदार सुनील केदार यांना 5 वर्षाची शिक्षा 10 लाख दंड.

नागपूर जिल्हा बँकेत 150 कोटीच्या घोटाळा प्रकरणी काँगेस नेते आमदार सुनील केदार यांना 5 वर्षाची शिक्षा 10 लाख दंड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In