Friday, January 16, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

राजाराम ग्रामपंचायत मधील जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी निकृष्ट दर्जाची.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 3, 2024
in क्राईम, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
राजाराम ग्रामपंचायत मधील जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी निकृष्ट दर्जाची.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी संवर्ग विकास अधिकारी यांना निवेदनद्वारे केली आहे

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हातील अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या राजाराम ग्रामपंचायत येते विकास कामात मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार सुरू असल्याचे दिसून येते आहे. जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप गावकऱ्यांनी करत दिनांक 02 जानेवारी गावात सुरू असलेल्या भष्ट्राचाराबाबत गटविकास अधिकारी पंचायत समिती अहेरी यांना निवेदन द्वारे कळविण्यात आले.

राजाराम येथील जल जीवन मिशन अंतर्गत झालेला काम पाण्याची टाकी व नळ जोडणीची काम अपूर्ण झाले असून, या कामाचा नाहरकत प्रमाणपत्र ग्रामसभा व नागरिकांना विश्वासात न घेता तत्कालीन ग्रामसेवक व प्रशासक यांनी नाहरकत प्रमाणपत्र सबंधीत ठेकेदारांना देण्यात आले आहे. त्या करीता समस्त गावकरी, ग्रामसभा या विषयावर आक्षेप घेत असून यांची योग्य ती चौकशी करून कारवाई करावी व पुढील ग्रामसभेत सबंधीत ठेकेदार, ग्रामसेवक व प्रशासक उपस्थित रहावे,असे निवेदन द्वारे देण्यात आले.

यावेळी नवनिर्वाचित सरपंचा ,मंगलाताई आत्राम उपसरपंच,रोशन कंबागौनीवार विनायक आलाम, रमेश पोरतेट, संजावली अरगेला, यशोदा आत्राम, पुजा सोयाम, सुशीला सोयाम, प्रतिष्टीत नागरिक अरविंद परकीवार, दिवाकर आत्राम अनिता आलाम ग्राम पंचायत सदस्य व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Previous Post

चैन चोरीचे गुन्हयातील अप्रामाणिकपणे मालमत्ता स्विकारणाऱ्या ३ सराफांवर मोक्का कायदयातर्गत कारवाई करत मोकाचे अर्धशतक पूर्ण.

Next Post

भद्रावती येथे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या पुतळ्याची विटंबना आरोपीचा शोध घेऊन कठोर कारवाई करा तथागत ग्रुपची मागणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
भद्रावती येथे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या पुतळ्याची विटंबना आरोपीचा शोध घेऊन कठोर कारवाई करा तथागत ग्रुपची मागणी.

भद्रावती येथे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या पुतळ्याची विटंबना आरोपीचा शोध घेऊन कठोर कारवाई करा तथागत ग्रुपची मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In