Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

7 वर्षीय चिमुकलीवर बिबट्यांचा हल्ला, शहरात वन्य प्राण्यांचा सतत हैदोस, पण वनमंत्री आणि प्रशासन गप्प का?

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 13, 2024
in क्राईम, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
7 वर्षीय चिमुकलीवर बिबट्यांचा हल्ला, शहरात वन्य प्राण्यांचा सतत हैदोस, पण वनमंत्री आणि प्रशासन गप्प का?
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांनी प्रशासनावर लावला आरोप.

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर, दि.13 मार्च:- हरात सतत काही दिवसांपासून वन्य प्राण्यांचा हैदोस सुरू आहे.आज पुन्हा वन्य प्राण्याकडून पंडित दिनदयाल वार्डातील 7 वर्षीय चिमुकली साफिया इकबाल शेख घराजवळ खेळत असताना बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांनी चिमुकलीच्या कुटूंबाची भेट घेतली.

दोन दिवसांपूर्वीच आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाने पेपरच्या बांबू स्टाॅक यार्ड बाबत उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. या स्टाॅक यार्डमुळे वन्य प्राण्यांना शहरात लपून राहणे सोपे होते व इथूनच वन्य प्राण्यांचा हैदोस सुरू आहे. नागरिकांवर वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत. यावर स्थानिक आमदार ज्यांच्यावर वनमंत्री पदाची जबाबदारी आहे ते गप्प का आहेत? यावर प्रशासनाकडून ठोस उपाययोजना का केले जात नाही? केव्हा पर्यंत नागरिकांचा जीव अश्या प्रकारे वन्यप्राण्यांमुळे धोक्यात राहिल असा सवाल रविभाऊ पुप्पलवार यांनी उपस्थित केला.

Tags: चंद्रपूर जिल्हाचिमुकलीवर बिबट्यांचा हल्लाबल्लारपूर
Previous Post

अकोला लोकसभा मतदार संघांमध्ये भाजपा तर्फे अनुप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर.

Next Post

वंचित बहुजन आघाडी कडून नियमित पाणीपुरवठा व स्वच्छ पाणी देण्यात यांवा म्हणून मुख्यअभियंता यांना निवेदन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वंचित बहुजन आघाडी कडून नियमित पाणीपुरवठा व स्वच्छ पाणी देण्यात यांवा म्हणून मुख्यअभियंता यांना निवेदन.

वंचित बहुजन आघाडी कडून नियमित पाणीपुरवठा व स्वच्छ पाणी देण्यात यांवा म्हणून मुख्यअभियंता यांना निवेदन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In