Tuesday, December 9, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या त्या नागरिकांचा तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 8, 2024
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या त्या नागरिकांचा तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

माजी जि.प.अध्यक्ष व अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांची मागणी.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात 7 जुन रोजी आलेल्या जोरदार पाऊस आणि चक्रीवादळामुळे तालुक्यातील अनेक गावातील काही घरांवर झाडे पडून तर काहिंच्या घराचे छत उडुन गेले जिवित हाणी नाही मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होवुन जनजिवन विस्कळीत झाले ,काही भागात वीज पुरवठा खंडित झाले.

या घटनेची माहिती मिळताच आविसं काँग्रेस अहेरी विधानसभा निरीक्षक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी भ्रमनद्वानी द्वारे संबंधित अधिकाऱ्यांना सांगून तात्काळ त्या नुकसानग्रस्त भागातील जाऊन पाहणी करून आणि पंचनामे करून त्या त्या नुकसानग्रस्थ नागरिकांचा नुकसानभरपाई देण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले.

अजयभाऊ कंकडालवार यांनी नागरिकांना सूचना ‘जिल्ह्यातील या वर्षी पावसाळ्यात भर पाऊस पडण्याची शकत आहे.तसेच वीजपुरवठा कंडकटा होण्याची शकत आहे.सुरवातीलाच चामोर्शी तालुक्यात कुनघाडा आणि तळोधी मोकासा परिसरात काल विजांच्या कडकटासह थोडी गारपीटही झाली.यावेळी वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.असून जिल्ह्यातील नागरिकांनी या पावसाडया सतर्क राहण्याची आव्हान माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी जिल्ह्यातील नागरिकांना सूचना दिले आहे.

Tags: अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवारगडचिरोली जिल्हागारपीठ सह अवकाळी पाऊस
Previous Post

गोंडपिपरी तालुक्यात रानडुकराच्या हल्ल्यात घरच्या कमावत्या तरुणाचा मृत्यू, वन विभागाची भूमिका संदेहस्पद.

Next Post

अकोला: बोलका रस्ता झाला मुका, जिल्हा प्रशासनासह महानगर पालिका प्रशासनला आचार संहिता संपल्याचा विसर.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अकोला: बोलका रस्ता झाला मुका, जिल्हा प्रशासनासह महानगर पालिका प्रशासनला आचार संहिता संपल्याचा विसर.

अकोला: बोलका रस्ता झाला मुका, जिल्हा प्रशासनासह महानगर पालिका प्रशासनला आचार संहिता संपल्याचा विसर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In