Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या नावावर न्हावी कारागिरांच्या फसवणूक, राष्ट्रवादीचे अतूल वांदीले आक्रमक.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 25, 2024
in आंदोलन, राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या नावावर न्हावी कारागिरांच्या फसवणूक, राष्ट्रवादीचे अतूल वांदीले आक्रमक.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सर्वसामान्या नगारिकांना पाठबळ देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहेत. या योजनांच्या माध्यमातून गरिब नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारावी हाच सरकारचा उद्देश आहे. अशीच एक योजना म्हणजे पंतप्रधान विश्वकर्मा योजना प्रत्येक गरजू आणि गरीब वर्गाला लाभ मिळवून देण्यासाठी सरकारनं ही योजना सुरु केलीय. पण प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या नावावर न्हावी कारागिरांच्या फसवणूक सुरू असलेली माहिती हिंगणघाट तालुक्यातून समोर आली आहे.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या प्रशिक्षणा दरम्यान देणाऱ्या विद्यावेतन व टूलकीट च्या लाभापासून न्हावी कारागिरांची फसवणूक, व्यवसाय सुरु करण्यासाठी न्हावी समाजाच्या कारागिरांना ५% टक्के व्याजदरासह पहिल्या टप्प्यात एक लाख रुपये तर दुसऱ्या टप्प्यात दोन लाख रुपयाचे कर्ज उपलब्ध करून देणार होते. परंतु न्हावी कारागीर बँकेत गेले असता त्यांना व्याजदर १२% ते १३% सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अतूल वांदीले आक्रमक झाले आहे. त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत योजनेप्रमाणे लाभ देण्याची मागणी केली. व याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे असे सांगितले.

Tags: अतुल वांदीलेउपविभागीय अधिकारी शिल्पा सोनालेप्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या नावावर न्हावी कारागिरांच्या फसवणूकहिंगणघाट
Previous Post

इन्फंट जीजस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुरा येथे राष्ट्रीय व राज्यस्तरीय परीक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार.

Next Post

नागपूर ताजबाग ट्रस्ट के चेअरमन प्यारे खान ने दर्ज कराई काँग्रेस नेता मोहम्मद वसीम खान पर और एक युट्युब पत्रकार पर फआयआर

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपूर ताजबाग ट्रस्ट के चेअरमन प्यारे खान ने दर्ज कराई काँग्रेस नेता मोहम्मद वसीम खान पर और एक युट्युब पत्रकार पर फआयआर

नागपूर ताजबाग ट्रस्ट के चेअरमन प्यारे खान ने दर्ज कराई काँग्रेस नेता मोहम्मद वसीम खान पर और एक युट्युब पत्रकार पर फआयआर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In