Monday, May 12, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

हिंगणघाट: तीन कर्मचाऱ्यांना मृत्युच्या कराल विळख्यातून त्यांनी आणले खेचून.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
July 23, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
हिंगणघाट: तीन कर्मचाऱ्यांना मृत्युच्या कराल विळख्यातून त्यांनी आणले खेचून.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हिंगणघाट:- येथील जुन्या वस्तीतील मल:निस्सारण शुद्धीकरण केन्द्रात दि.18 जुलैला जवळपास 12 तासापासून अडकलेल्या हिंगणघाट नगर परिषदेचा तीन कर्मचाऱ्यांना शहरातील 9 युवकांनी अक्षरशः जिवावर उदार होत बाहेर काढले आणि त्या कर्मचार्यानी सुटकेचा श्वास सोडला.

येथील जुण्या वस्तीतील मोकळ्या मैदाना वर नगर परिषदेचे मल शुद्धीकरण केंद्र आहे. या केंद्रावर रात्रपाळीचे तीन कर्मचारी काल दुपारी आपल्या कर्तव्यावर गेले होते. त्यावेळी वातावरण सामान्य होते. परंतू सायंकाळी 7 वाजल्या नंतर अचानक मुसळधार पाऊसाला सुरुवात झाली आणि बघता बघता हे केंद्र पाण्याच्या विळख्यात व्यापून गेले. वणा नदीचे पाणी या केन्दाच्या चहूबाजूने वेढल्या गेल्याने हे तिन्ही कर्मचारी वरच्या मजल्या वर गेले. खालचे शटर बंद असल्याने व शटर भोवती पाणी जमा झाल्याने या लोकांना बाहेर निघणे व काढणे कठिण काम झाले होते. ही माहिती माजी नगरसेवक धनजय बकाणे यांना कळताच त्यानी तातडीने आपल्या सहकार्यासह घट्नास्थळी धाव घेतली. हे नऊही युवक “वेगात विर दौड़ले साथच्या प्रमाणे त्यानी भर रोरावत्या पाण्यात उड्या घेतल्या आणि अर्ध्या कीलोमीटर अंतरापर्यत पोहत या केन्द्रा पर्यंत पोहचले परंतू हाय रे दैवा! शटर बंद होती मग अखेर या सर्वांनी वरच्या मजल्यावर पोहचत वरचा मजला गाठला. त्या ठिकाणची एक खिडकी फोडली आणि त्या तिघाना बाहेर काढले त्या नंतर ट्यूबच्या सहाय्याने या तिघांना बसवून सुखरुप बाहेर काढले. हे बहाद्दर युवक आहेत हिरामण मोरे, देवा जोशी, अतुल मोरे, धनंजय बकाणे, सुरज काटकर, अतुल मांडवे, वाल्मिक थूल, खटु तुपे, महेंद्र मांडवे हे ते साहसी विर युवक आहेत. यांच्या जिद्द आणि धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. रवी डुगरवाल, नवलबाबू मानधनिया, प्रविण उपासे, प्रमोद गोहणे, रवी काटवले, राजु खांडरे यानी अभिनंदन केले आहे.

Previous Post

धोक्याची दुसरी घंटाही वाजली बरं !

Next Post

मुंबई टागोर नगरमधील पुलाची जागा विकासकांकडून घशात घालण्याचा प्रयत्न.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
मुंबई टागोर नगरमधील पुलाची जागा विकासकांकडून घशात घालण्याचा प्रयत्न.

मुंबई टागोर नगरमधील पुलाची जागा विकासकांकडून घशात घालण्याचा प्रयत्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In