Saturday, January 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

कर्जमाफी हा चुनावी जुमला; सरकारची खरी नियत लक्षात येते: अनिल देशमुख यांचा सरकारवर हल्लाबोल.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 12, 2025
in नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
कर्जमाफी हा चुनावी जुमला; सरकारची खरी नियत लक्षात येते: अनिल देशमुख यांचा सरकारवर हल्लाबोल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम प्रधान संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बदल विरोधक सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहे. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफी विधान केल्याने विरोधक अजून आक्रमक झाले आहे. त्यात राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शप पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

अनिल देशमुख यांनी सरकारवर थेट हल्लाबोल करीत कर्जमाफीचे आश्वासन हा फक्त चुनावी जुमला होता, असे म्हटले. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, असे आश्वासन निवडणुकीत महायुतीने दिले. सरकार आल्यानंतर मात्र सत्ताधाऱ्याना या आश्वासनाचा विसर पडलेला दिसत आहे. अजित पवार यांनी मी माझ्या भाषणात कधीच कर्जमाफीचा उल्लेख केला नाही, असे वक्तव्य केले. यावरून सरकारची खरी नियत लक्षात येते, असा आरोपही त्यांनी केला.

महायुतीचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, असा जाहीरनाम्यात भाजपने स्पष्टपणे उल्लेख केला होता. आता सरकार म्हणून अजित पवार यांचीसुद्धा जबाबदारी आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करावे. दुष्काळ, अतिवृष्टी, पिकांना भाव नसल्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्या बळीराजाला कर्जमुक्त करुन आधार देण्याची नितांत आवश्यकता आहे. नुकतेच मी कर्जमाफीच्या मागणीचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले असल्याचे अनिल देशमुख यावेळी म्हणाले.

महायुतीतील भाजपमधील अनेक नेत्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र आता राज्याचे अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी माझ्या भाषणात तुम्ही कधी कर्जमाफीचा विषय ऐकला का? ….अंथरूण पाहून हातपाय पसरायचे असतात, असे म्हणत हातवर केले आहेत.

दरम्‍यान, सरकार सत्तेवर येऊन जवळपास दोन महिने होत आहेत. मात्र शेतकरी कर्जमाफीवर सरकारने चकार शब्द देखील काढलेला नाही. यावरून विरोधकांनी सरकारला आता घेरण्यास सुरुवात केली आहे.

Tags: Anil DeshmukhShetkari karjmafiअनिल देशमुख liveशेतकरीशेतकरी कर्जमाफी
Previous Post

चंद्रपूरात तिरुपती बालाजी मंदिरात सशस्त्र दरोडा, पुजाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून तिजोरी लुटली.

Next Post

राष्ट्रमाता जिजाऊ उद्यान सावनेर येथे मासाहेब जिजाऊ जयंती उत्साहात साजरी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राष्ट्रमाता जिजाऊ उद्यान सावनेर येथे मासाहेब जिजाऊ जयंती उत्साहात साजरी.

राष्ट्रमाता जिजाऊ उद्यान सावनेर येथे मासाहेब जिजाऊ जयंती उत्साहात साजरी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In