Sunday, December 7, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

युवकांनी स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करावे: स्वामी ग्यानगम्यानंद

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 15, 2025
in नागपुर
0 0
0
युवकांनी स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करावे: स्वामी ग्यानगम्यानंद
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

भालेराव महाविद्यालयात स्वामी विवेकानंदांच्या जिवनावर आधारित व्याख्यान.

अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर १४ जाने:- स्वामी विवेकानंद यांची शिकवण तरुणांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरली आहे आणि भविष्यातही राहील त्यांच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या आहेत ज्या प्रत्येकासाठी एक धडा आहे. भारतीय अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाची ओळख समर्थपणे संपूर्ण जगाला स्वामी विवेकानंद यांनी करून दिली. युवकांसाठी स्वामी विवेकानंदांचे जीवन आणि विचार मार्गदर्शक ठरणारे आहेत.त्यांच्या विचार व कार्याचा युवकांनी आदर्श घेऊन समाजाच्या प्रगतीसाठी काम करण्याची गरज आहे.विवेकानंद जीवन चरित्र विविध भाषेत उपलब्ध आहेत युवकांनी हे चरित्र आत्मसात करावे असे आवाहन रामकृष्ण मठ नागपूरचे स्वामी ज्ञानगम्म्यानंद महाराज यांनी केले.  

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले मानवी जीवनात विकासासाठी शिक्षणाचे महत्त्व, शिक्षणाचे तत्त्वज्ञान, राष्ट्र निर्मितीसाठी किती महत्त्वपूर्ण आहे हे सुद्धा स्वामी विवेकानंदांनी पटवून दिले आहे तरुणांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांना त्यांनी काही धडे दिले आहेत त्यांच्या तील सात सवयी विद्यार्थ्यांनी अंगीकारल्यास यशाचा मार्ग सुकर करता येतो. ते स्थानिक भालेराव विज्ञान महाविद्यालयातील हॉल मध्ये स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने समर्पण फाउंडेशनच्या वतीने युवा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भालेराव सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य पराग निमिशे होते तर स्वामी ज्ञानगम्यानंद महाराज प्रमुख वक्ते होते.
समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड.अभिषेक मुलमुले, तुषार उमाटे, सोनू नावदिंगे,डॉ.विलास मानकर, डॉ. दाते, मंदार मंगळे, प्रविण नारेकर, विनोद बागडे, अभिषेक गहरवार, ॲड. अन्वेषा मुलमुले, डॉ वैशाली दाते, सोनाली उमाटे, आदी पदाधिकाऱ्यांसह प्राध्यापक वर्ग शिक्षक वृंद व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन केले स्वामींच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.

यावेळी स्वामी ज्ञानगम्मानंद विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना म्हणाले स्वामी विवेकानंदांचे विचार आचरणात आणा दिवसातून एकदा स्वतःशी बोला, कल्पनेवर लक्ष केंद्रित करा, ध्येय साध्य करण्यासाठी मन स्थिर ठेवा,जेव्हा विचार पूर्णपणे मनावर वर्चस्व गाजवतो तेव्हा ती वास्तविकता शारीरिक आणि मानसिक स्थिती बनते,आपण जितके पुढे जाऊ आणि इतरांना मदत करू तितके आपले हृदय अधिक शुद्ध होईल,आपले विचार आपल्याला घडवतात, विश्वातील सर्व शक्ती आधीच आपल्यात आहे त्यामुळे या सवयी आत्मसात कराव्यात.

याप्रसंगी समर्पण फाउंडेशनतर्फे मनाच्या एकाग्रतेचे रहस्य यावर आधारित पुस्तकांचे वाटप करण्यात आले तसेच राष्ट्रसंत तुकडोजी विद्यापीठातून फिजिक्स विषयांमध्ये गोल्ड मेडल मिळविणारी भालेराव सायन्स महाविद्यालयाची विद्यार्थिनी आरजू अनिल बोधे हिला स्वामी ज्ञानगम्यानंद यांच्या हस्ते भेट वस्तू देऊन  गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. दाते यांनी केले तर तुषार उमाटे यांनी आभार मानले.
 

Previous Post

चंद्रपूर: लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाला 50 हजाराची लाच घेतला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ठोकल्या बेड्या.

Next Post

अभिनव विचार मंचा तर्फे हिंगणघाट येथे स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवा म्हणून साजरा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अभिनव विचार मंचा तर्फे हिंगणघाट येथे स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवा म्हणून साजरा.

अभिनव विचार मंचा तर्फे हिंगणघाट येथे स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवा म्हणून साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In